आपले पर्यावरण - आपले भविष्य
मुंबई, 21 मार्च 2021 : जल संवर्धनाचे महत्त्व सांगण्यासाठी आणि जागतिक जलसंकटाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो. या दिवसाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी उद्या 22 मार्च 2021 रोजी...
रत्नागिरी, प्रतिनिधी : लोटे एमआयडीसीतील घरडा कंपनीत आज झालेल्या स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झाला असून दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. कंपनीच्या 7 नंबर प्लांटमध्ये हा स्फोट झाला. दरम्यान जवळपास दीड तासानंतर आगीवर नियंत्रण...
नवी दिल्ली, 16 मार्च 2021: अतिशय बुद्धिमान आणि महाकाय असलेल्या हत्तींचा कळप अगदी छोट्या अशा मधमाशांना घाबरून पळू लागला आहे अशी कल्पना करा.कोणाला ही कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण कर्नाटकमधल्या जंगलातले हे वास्तव आहे.खादी आणि...
आता इतर शहरांमध्ये देखील बग्गीची सुविधा मुंबई दि. 14: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पर्यटकांसाठीच्या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गींचे अनावरण वर्षा शासकीय निवासस्थानी करण्यात आले. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अॅड. अनिल परब...
जीवमात्रांमध्ये परमात्म्याला पाहणे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य – राज्यपाल मुंबई दि १४ : जडापासून चैतन्यापर्यंत, चलापासून अचलापर्यंत आणि मनुष्यमात्रांपासून पशुपक्ष्यांपर्यंत सर्वांमध्ये परमात्म्याला पाहणे हे भारतीय संस्कृतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सर्वच धर्म व पंथांनी पशुपक्ष्यांप्रती दया व...
भोपाळ : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते शनिवारी भोपाळ येथे आयसीएमआरच्या पर्यावरण आरोग्यविषयक राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या (NIREH) नव्या हरित परिसराचे उद्घाटन झाले. हा कार्यक्रम संपूर्ण देशासाठी एक ऐतिहासिक घटना...
मुंबई, दि. 12 : बाणगंगा तलाव प्रदूषित होत असल्याबाबतच्या तक्रारी येथील स्थानिक रहिवाशांनी दिल्या असल्याने पुरातत्व संचालनालयाने या तलावातील जल प्रदूषण थांबविण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. मलबार...
नवी दिल्ली : ओदिशामध्ये वणव्याच्या अभूतपूर्व घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, ओदिशा सरकारला सहाय्य करण्यासाठी त्रि सदस्यीय तज्ञ पथक स्थापन करण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतला आहे. हे पथक लवकरच ओदिशाला जाणार...
नवी दिल्ली, 8 मार्च 2021: राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एसपीसीबी) / प्रदूषण नियंत्रण समिती (पीसीसी) च्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) संनियंत्रण स्थानकांच्या जाळ्याद्वारे देशातील नद्यांच्या आणि अन्य जलाशयातील पाण्याच्या गुणवत्तेची नियमितपणे देखरेख करीत...
नवी दिल्ली, 8 मार्च 2021 : किफायतशीर वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय – सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टुवर्ड्स अँफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन (SATAT) या योजनेचा प्रारंभ 1 ऑक्टोबर 2018 रोजी करण्यात आला. यानुसार तेल आणि वायू विपणन कंपन्यांनी कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) निर्मितीसाठी संभाव्य नव उद्योजकांकडून...