आपले पर्यावरण - आपले भविष्य
मुंबई : जागतिक बँक आणि एडीबी (एशियन डेव्हलपमेंट बँक) यांच्या सहकार्यातून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शाश्वत पुनर्वसन आराखडा तयार करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. यातून...
कोल्हापूर : मुंबईतील बहुचर्चित आरे मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील 2702 झाडं कापण्यासाठी आणि पुनर्रोपित करण्यासाठी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात आली आहे. याचा देशातील आघाडीची विद्यार्थी संघटना असलेल्या स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)ने...
मुंबई, (निसार अली) : आरेच्या जंगलात मेट्रोच्या प्रस्तावित कारशेडसाठी 27OO वृक्षांची होणारी तोड होणार आहे. या विरोधात प्रचंड जनक्षोभ आहे. सातत्याने राज्य सरकार आणि मुंबई पालिका, मेट्रो प्रशासनाविरोधात निदर्शने केली जात आहेत. आज विद्यार्थीही रस्त्यावर...
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावातील किंजळकर वाडी येथे एक बिबट्या मृतावस्थेत सापडला. काल रविवारी सकाळी हा बिबट्या मृतावस्थेत आढळला. उपासमारीमुळे मृत झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. बिबट्या मादी असून उंची...
मुंबई, (निसार अली) : आरे मधील प्रस्तावित वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आज आरे वसाहतीत हजारो पर्यावरणप्रेमी नागरिकांनी तीव्र निदर्शने केली. राष्ट्र सेवा दल, आम आदमी पार्टी, डीवायएफआयनेही या आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग नोंंदवला. स्थानिक आदिवासी...
जैवविविधतेने संपन्न अशा वाढवण येथे पुन्हा बंदर बनवण्याचा घाट सुरु झाला. याबाबत पर्यावरणतज्ञ प्रा. भूषण भोईर यांनी प्रस्तुत लेख लिहून, हे बंदर झाल्यास होणारे संभाव्य धोके याबद्दल इशारा दिला आहे. नौकानयन मंत्रालयाने एक महिन्यात...
मुंबई, (निसार अली) : आरे च्या जंगलातील संभाव्य वृक्ष तोड थांबवा अन्यथा प्रभावी चिपको आंदोलन उभारू, असा इशारा पर्यावरणप्रेमींकडून राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला देण्यात आला. वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात चर्चगेट ते मरीन ड्राइव्ह दरम्यान आज...
मुंबई, (निसार अली) : मुंबईचे फुफ्फुस असलेले आरे जंगल वाचवण्यासाठी पर्यावरणवादी संस्था आणि नागरिक आक्रमक झाले आहेत. मेट्रोच्या कारशेडसाठी 27OO झाडे कापू नये, यासाठी ते एकवटले आहेत. उद्या सकाळी नऊ वाजता चर्चगेट ते मरीन...
मुंबई : नागरी वस्त्यांचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करणाऱ्या कांदळवनांचे मुंबईच्या पश्चिम उपनगरांना नैसर्गिक कवच प्राप्त होणार आहे. त्यासाठी ३८ हेक्टर क्षेत्रात दोन कांदळवन उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. यापैकी गोराई येथे ८ हेक्टर क्षेत्रावर...
मुंबई, (निसार अली) : 100 टक्के पर्यावरणस्नेही गणेशोत्सव कसा साजरा करावा, याचा आदर्शच मालवणीतील उम्मीद फाऊंडेशनने सर्वांसमोर आखून दिला आहे. उम्मीदने फळ-भाज्या यांचा वापर करत मनमोहक बाप्पा साकारत गणेशोत्सव साजरा केला. उम्मीद फाऊंडेशन वर्षभर...