आपले पर्यावरण - आपले भविष्य
अंबरनाथ । कचऱ्याची तीव्र समस्या मोठ्या शहरांना भेडसावत आहे. शून्य कचरा मोहीमही राबविण्यात येत आहे. जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून गृहनिर्माण सोसायट्यांनी खत निर्माण करावे, असा प्रयत्न महापालिका करत आहेत. यासाठी अंबरनाथ येथील अनिकेत गायकवाड...
ठाणे । पर्यावरणस्नेही पिढी निर्माण व्हावी, यासाठी ठाण्यातील देव दाम्पत्य कार्यरत आहेत. त्यासाठीच गणेशोत्सवाच्या आधी ते शाडू मातीने गणेश मूर्ती घडविण्याची कार्यशाळा घेतात. बालवयातच शाडू मातीचे संस्कार रुजल्यास पर्यावरणस्नेही पिढी निर्माण होण्यास मदत होईल...
पनवेल : नदी हा आपल्या जीवनातील मुख्य स्रोतांपैकी एक आहे. पाणी आहे तर जीवन आहे, त्यामुळे नद्या जगवल्या पाहिजेत, या विचाराने झपाटलेल्या योगेश पगडे या 30 वर्षीय तरुणाची ही कहाणी आपल्या सर्वांनाच प्रेरणादायी ठरणारी...
मुंबई, (निसार अली) : गणेशोत्सव पर्यावरणस्नेही होऊन समाजात पर्यावरण विषयक जनजागृती व्हावी आणि वाचन संस्कृती वाढावी, यासाठी मालाड पश्चिमेतील रायपाडा मित्र मंडळाने पुढाकार घेतला आहे. तब्बल 800 पुस्तके आणि 120 वह्या यांचा वापर करत...
औरंगाबाद । पृथ्वीची फुफ्फुसं असलेल्या अमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीबाबत देशाची आघाडीची विद्यार्थी संघटना असलेल्या स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडियाने(एसएफआय) चिंता व्यक्त केली आहे. आज एसएफआय आणि लोकपर्यावरण मंचने पैठण गेट येथे निदर्शने करत या आगीकडे...
मुंबई, ( निसार अली) : ‘एक बीज, एक सावली’ या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या वतीने आरे कॉलनीमध्ये युनिट नंबर 17 इथे विविध बियाणांचा वापर करून मातीचे मोदक बनविण्यात आले आहेत. हे मोदक प्रसाद म्हणून भाविकांना देण्यात येणार...
मुंबई । पट्टीचा दुचाकीस्वार असलेला अभिषेक शिगवण लंडनहून पर्यावरणप्रेमी बनून परतला आहे. बाईक चालवणे कमी करून तो विक्रोळीतील रस्त्यांवर इलेक्ट्रिक किक सायकल फिरवत आहे. विक्रोळी कन्नमवार नगरात त्याची ही सायकल चर्चेचा विषय ठरत आहे....
मुंबई : शाश्वत जीवन पद्धतीचा अभ्यास करत असताना, कच-यापासून पर्यावरणपूरक प्रकल्प बनविण्याचा प्रयत्न आपल्या घरापासून करा. तेव्हाच ख-या अर्थाने आपण त्याची अंमलबजावणी करू असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी न्युयॉर्क येथील सिटी विद्यापीठाच्या...
रत्नागिरी : भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या चक्क शौचालयात शिरल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी येथे घडली आहे. आज सकाळी बिबट्याने अशोक तुकाराम कांबळे यांच्या घराजवळील कुत्र्यावर झडप घातली. मात्र हा कुत्रा निसटला आणि पळत थेट...
मुंबई (शांताराम गुडेकर) : खाडी किनार्याचे संरक्षण करण्याच्या हेतूने स्वछता मोहीम यशस्वीपणे मानखुर्द येथील खाडीकिनारी रविवारी राबवण्यात आली. बिच वॉरीयर फाऊंडेशनच्या चिनु काँत्रा यांच्या संकल्पनेतून मानखुर्द विभागातील आगरवाडी गावातील तरूणांनी व स्थानिकांनी पुढाकार घेतला....