आपले पर्यावरण - आपले भविष्य

जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाबाबत प्रशासन गंभीर; जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा

रत्नागिरी :  महाराष्ट्र प्रदुषण नियमन मंडळ यांची जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापक जिल्हा सल्लागार समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.  यावेळी  उप प्रादेशिक अधिकारी इंदिरा गायकवाड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक...

परतीच्या प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना वन विभागाने वाटली एक लाखांहून अधिक प्रसादरोपे

मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात जमलेल्या वारकऱ्यांना त्यांच्या परतीच्या प्रवासाच्यावेळी वन विभागाने १ लाखाहून अधिक “प्रसाद रोपे” वाटल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्यात सध्या ३३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प सुरु आहे....

सागरतटीय जिल्ह्यात लागणार ४१ लाख कांदळवन रोपे : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : राज्यात लोकसहभागातून ३३ कोटी वृक्षलागवड सुरु आहे. याअंतर्गत सागरतटीय जिल्ह्यांमध्ये मुंबईच्या कांदळवन कक्षामार्फत ४१ लाख कांदळवन रोपांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुनगंटीवार म्हणाले, बृहन्मुंबई परिसरात कांदळवन...

फासकीत अडकलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू

रत्नागिरी : फासकीत अडकलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला आहे.  लांजा तालुक्यातील बेनी गावात एक बिबट्या फासकीत अडकल्याची घटना आज घडली होती. बेनी बौद्धवाडी येथे भर वस्तीत हा बिबट्या फासकीत अडकला होता. वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या...

टीव्हीएस मोटर कंपनीने भारतात सादर केली पहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल; पर्यावरणपूरक निर्मिती

नवी दिल्ली : दुचाकी व तीन चाकी वाहने बनवणारी जागतिक पातळीवरील नामांकित कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने टीव्हीएस Apache RTR 200 Fi E100 ही भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल सादर केली आहे. भारताचे रस्ते वाहतूक...

वैयक्तिक ऑक्सिजन बँक तयार करण्यासाठी प्रत्येकाने पाच झाडे लावावी व जगवावी : प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : प्रत्येकाची वैयक्तिक ऑक्सिजन बँक तयार करण्यासाठी  आयुष्यात किमान पाच झाडे लावावी व जगवावी असे आवाहन, केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे वृक्षारोपण कार्यक्रमात केले. महाराष्ट्र शासनाच्या ‘वनमहोत्सव...

राज्यात लागणार साडेतीन लाख “आठवणींची झाडे”

मुंबई : राज्यात रानमळा वृक्षलागवडीचा पॅटर्न नगर विकास आणि ग्रामविकास विभागामार्फत “वृक्षाची जोपासना हीच निसर्गाची उपासना” या नावाने राबविला जातो. या अंतर्गत मानवी जीवनातील विविध घटना-प्रसंगांच्या आठवणी वृक्ष लावून चिरंतन करण्यात येतात. ३३ कोटी...

वाघ मृत्यू आणि वन्यजीव संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात : डॉ. परिणय फुके

मुंबई : राज्यातील वाघ मृत्यू आणि वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना वन विभागाने कराव्यात, असे निर्देश वन राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी दिले. राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात वने विभागाची बैठक...

तामिळनाडूत देशातली पहिली अति लघूकण वेधशाळा(न्यूट्रिनो ऑब्जर्व्हेटरी) स्थापणार; ध्वनीप्रदूषण कमी करण्यासाठी उपाय योजना करता येणार

नवी दिल्ली : तामिळनाडूमधल्या थेनी जिल्ह्यात पोट्टीपुरम इथं भारतीय अति लघूकण वेधशाळा(न्यूट्रिनो ऑब्जर्व्हेटरी) स्थापण्यासाठी सरकारनं मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचा उद्देश 51 हजार टन लोहासाठी उष्णता मापन आणि शोधक यंत्रणा बसवण्याचा आहे. तसेच त्याव्दारे...

मढ समुद्र किनारा प्लास्टीकमुक्त; राबविली स्वच्छता मोहीम

मुंबई, (निसार अली) : समुद्रातून वाहून आलेले प्लास्टीक आणि कचरा यामुळे अस्वच्छ झालेल्या मढ समुद्र किनाऱ्यावर 9 जुलै मंगळवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. किनाऱ्यावर प्लास्टिकच्या कचऱ्याचा खच होता. तसेच कचर्‍यामुळे दुर्गंधी पसरली होती. पर्यटकांनाही...