आपले पर्यावरण - आपले भविष्य
– भारतीय हवामानाशी अनुरुप उपाय देणारे देशातील पहिलेच संशोधन केंद्र नवी दिल्ली : देशातील रिअल इस्टेट क्षेत्र उर्जा-कार्यक्षम असावे, यासाठी महिंद्र लाईफस्पेस डेव्हलपर्स लि. (एमएलडीएल) आणि द एनर्जी अॅन्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) यांनी नुकतेच ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ हे संशोधन केंद्र स्थापन...
रत्नागिरी, प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या जोरदार पावसात पालेगाव येथे चक्रीवादळात शशिकांत बाळकृष्ण दुर्गवले यांच्या घराचे छप्पर उडून गेले. घराच्या भिंतींना तडे गेले असून खांबांना लावलेला जांभा चिरा सुमारे ४० फूट लांब उडाला. घरावर टाकण्यात आलेले...
रत्नागिरी, प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाई ही गंभीर समस्या असून आजपासून रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या उपाय योजनाच्या माध्यमातून सोडवीण्याची गरज आहे,यासाठी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घेणेची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष अँड.दीपक पटवर्धन...
मुंबई : राज्यातील शेतकरी बांधवांनी फळे, भाजीपाल्यावर अनावश्यक कीटकनाशके आणि हार्मोन्सचावा पर टाळावा, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज केले. केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून आलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्र्यांनी हे आवाहन केले आहे.यासंदर्भात कृषिमंत्री म्हणाले,...