आपले पर्यावरण - आपले भविष्य

सन 2035 पर्यंत शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था; सर्व एसटी बसेस पूर्णतः इलेक्ट्रिक होणार : मंत्री प्रताप सरनाईक

            मुंबई, दि. ८ : पर्यावरणपूरक, आधुनिक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचा संपूर्ण बस ताफा २०३५ पर्यंत टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या...

मुंबईतील वृक्षांचे शास्त्रीय जोखीम मूल्यांकन सुरू,  ५ हजार वृक्षांचा प्रायोगिक अभ्यास : राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. ८ : मुंबईतील वाढत्या वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून वृक्षांचे शास्त्रीय जोखीम मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर बांद्रा (पश्चिम) परिसरातील ५ हजार वृक्षांचे मूल्यांकन करण्यात येत असून, त्याचा अहवाल...

वन महोत्सवानिमित्त अपना बाजार चारकोपकडून ग्राहकांना तुळशीच्या रोपट्यांचे मोफत वाटप

मुंबई, प्रतिनिधी : वन महोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अपना बाजार, चारकोप शाखेत ग्राहक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी १ ते ७ जुलै या कालावधीत देशभर साजऱ्या होणाऱ्या वन महोत्सवाचे महत्त्व आणि पर्यावरण...

मुंबई-गोवा महामार्गावर ‘तळकांटे सप्तलिंगी ते बावनदी’ वृक्षारोपणाचा शुभारंभ

महामार्ग ‘हरित‘ करण्याचा पालकमंत्री डॉ उदय सामंत यांचा निर्धार ​रत्नागिरी, दि. २८ – मुंबई-गोवा महामार्गाच्या विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महामार्गावरील ‘तळकांटे सप्तलिंगी ते बावनदी’ या मार्गावर दुतर्फा...

शाश्वत बांधकाम : अम्मान इंडियाने रस्ते बांधकाम क्षेत्रातील पुनर्वापर तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी आणले भागधारकांना एकत्र

हैदराबाद, 22जून 2026: रस्ते बांधकाम उपकरणांची आघाडीची उत्पादक कंपनी आणि भारतात 60% पर्यंत प्रगत ॲस्फाल्ट पुनर्वापर उपाय उपलब्ध करून देणारी एकमेव कंपनीअम्मान इंडियानेनोवोटेल हायटेक सिटी, हैदराबाद येथे “रस्ते बांधकामातील पुनर्वापर तंत्रज्ञान” या विषयावर परिसंवाद...

प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि.२२ : फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात ‘वेदर स्टेशन’ बसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी केंद्र शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल,असे  कृषी मंत्री दत्तात्रय...

13 जून रोजी कोकणच्या पर्यावरणीय अस्तित्वासाठी ‘कोकणची कैफियत’ परिसंवाद; कोकणप्रेमींना उपस्थितीचे आवाहन

मुंबई, दि. ८ जून : कोकणातील पर्यावरणीय, सामाजिक आणि विकासविषयक प्रश्नांवर सखोल चर्चा घडवून आणण्यासाठी ‘कोकणची कैफियत’ या परिसंवादाचे आयोजन १३ जून २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता प्रा. सुरेंद्र गावसकर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ...

२२ मे जागतिक जैवविविधता दिन विशेष: कचऱ्याच्या विळख्यातून जैवविविधतेचे पुनरुज्जीवन!

VesacIndia चा एक महत्त्वाकांक्षी पुढाकार ‘प्रकल्प आशादायी’ (Project Aashayein) आणि ‘कॉमन मॅन’ विजयकुमार कट्टी यांचा एक यशस्वी जमिनी प्रयोग… “सगळेच मुसळ केरात” — म्हणजेच आपण तंत्रज्ञानात आणि सिमेंटच्या जंगलात कितीही मोठी झेप घेतली, पण जर आपल्या मातीतील सूक्ष्मजीव, हवेतील फुलपाखरे, झाडांवरचे पक्षी आणि नद्यांमधले मासे नष्ट झाले, तर आपली ही सगळी प्रगती कचऱ्यासारखी निरर्थक ठरेल. नमस्कार वाचकहो, मी विजयकुमार कट्टी. आज २२ मे, म्हणजेच ‘जागतिक जैवविविधता दिन’ (International Day for Biological Diversity). हा दिवस केवळ कॅलेंडरवरील एक तारीख नाही, तर तो आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी...

थंडीत होणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी सिध्देश कदम अॅक्शन मोडवर

मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील हवा प्रदूषणबाबत घेतली आढावा बैठक. मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हवा प्रदूषण नियंत्रणाबाबत मुंबई महानगरपालिका करीत असलेल्या उपाययोजनांबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम यांनी महानगरपालिकेचे मा. आयुक्त श्री. भूषण...

पर्यावरणस्नेही बसेसमुळे मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासह पर्यावरणाचे रक्षण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘बेस्ट‘ च्या ताफ्यात पर्यावरणस्नेही १५० बस सामील; 1.9 लाख मुंबईकर प्रवाशांना दररोज मिळेल दर्जेदार प्रवासाचा अनुभव मुंबई, दिनांक 28 : ‘बेस्ट’च्या ताफ्यात भविष्यात 100 टक्के पर्यावरणस्नेही बसेस असणार आहेत त्यापैकी 150 बस देण्यात आल्या. मुंबईकरांच्या सुखकर...