Author: environmental news

कचरा मुक्त तास (गार्बेज फ्री आवर) मोहिमेस मुंबई महानगरात प्रारंभ

बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी ६४ मेट्रिक टन कच-याचे संकलन १ हजार ४३९ कामगार, कर्मचा-यांची १५३ संयंत्रांच्या सहाय्याने अविरत कामगिरी Mumbai : स्वच्छतेची पातळी उंचावणे व नागरिकांमध्ये स्‍वच्‍छतेविषयक जागरूकता निर्माण करणे यासाठी बृहन्‍मुंबई...

मुंबईतील हवेची गुणवत्ता फेब्रुवारीपर्यंत उत्तम करण्यासाठी प्रयत्न करावेत : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे  

मुंबई, दि. 7 : मुंबईतील हवेची गुणवत्ता सध्या असलेल्या पातळीपेक्षा चांगली असणे अपेक्षित आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीची हवा गुणवत्ता पातळी चांगली असली तरीदेखील ही गुणवत्ता पातळी फेब्रुवारीमध्ये उत्तम दर्जापर्यंत सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना...

भवतालशी समाजाने बांधील असायला हवे : प्रभाकर नारकर यांचे प्रतिपादन ; पर्यावरणवादी सत्यजीत चव्हाण, संदीप परब यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान

मालवण : समाजाच्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. त्या चांगल्या असतात, पण, संख्येचा विचार करता वाईट घटनांची जंत्री अधिक आहे. चांगल्या घटनांमधून उत्तम समाज घडेल. मात्र, वाईट प्रवृत्तींमधून तो मोठ्या प्रमाणावर बिघडत आहे. म्हणूनच...

अपारंपरिक ऊर्जेचा सर्वाधिक वापर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरेल : अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे

मुंबई, दि.२ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरासाठी आग्रही असून महाराष्ट्र हे 2030 पर्यंत अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांमधून 50 टक्के वीजेचा वापर करणारे देशातील पहिले राज्य ठरेल,  असा विश्वास अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी...

शिवसेनेच्यावतिने भांडुप रोड स्वच्छता मोहिम, विद्रुप झालेला परिसर स्वच्छ करण्यात आला

मुंबई : स्वच्छ परिसर सुंदर परिसर ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्त्यव्य असते. रस्त्यावर कचरा करणारे फेरीवाले असो वा पादचारी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे असते. मात्र असे होताना दिसत नाही. शहर स्वच्छ ठेवणे...

ठाणे जिल्ह्यातून ग्रामपंचायत किसळ सरपंच डॉ कविता वरे यांना संसदभवनाचे निमंत्रण

‘पंचायत से पार्लमेंट’ या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती दौपदि मुर्मु करणार मार्गदर्शन ठाणे : राष्ट्रीय महिला आयोगांतर्गत दि.६ जानेवारी २०२५ रोजी पंचायत से पार्लमेंट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्र राज्याची प्रशिक्षणाच्या क्षेत्रातील शिखर संस्था...

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वनहक्क पट्ट्यांचे जतन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील १०० दिवसांमध्ये आदिवासी विकास विभागाने करावयाच्या कामाचा घेतला आढावा मुंबई, दि. ३१ : राज्यात वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत वनहक्क कायद्यांतर्गत डेटा एंट्री पूर्ण करणे आणि स्कॅनिंगद्वारे सर्व...

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 च्या प्रकल्पास गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 31 : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा राज्य शासनाचा ‘फ्लॅगशीप’ कार्यक्रम आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून विकासकांना काम करताना येत असणाऱ्या अडचणींचा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी नियमित आढावा घेऊन येणाऱ्या समस्या सोडवाव्यात. यासंदर्भातील...

संपूर्ण स्वच्छता मोहिमेत शनिवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी १८९ मेट्रिक टन राडारोड्याचे संकलन आणि विल्हेवाट

१ हजार ६८२ कामगार, कर्मचा-यांची १९० संयंत्रांच्या सहाय्याने अविरत कामगिरी नियमभंग करणाऱ्यांकडून २ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल मुंबई : महानगरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी, विशेषतः धूळ नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने समर्पित...

पर्यावरण व वातावरणीय बदल याबाबतच्या योजनांचा नियोजित आराखडा तयार करा : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

मुंबई : पर्यावरण व वातावरणीय बदल याबाबत राबविण्यात येणाऱ्या योजना, भविष्यातील ध्येय धोरणे, घनकचरा व्यवस्थापन, माझी वसुंधरा अभियान, पाणी, हवा प्रदुषण, नदी व तलाव संवर्धन, पर्यावरण जतन व संवर्धन जनजागृती उपक्रमांविषयी सुनियोजित आराखडा तयार...