Author: environmental news

आरेत मेट्रो कारशेड : राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात संतप्त तरूणाई रस्त्यावर

मुंबई : रविवार दि.३ जुलै रोजी सकाळी ११ वा. भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ DYFI मुंबई,आरे जंगलात राहणारे स्थानिक आदीवासी नागरिक तसेच मुंबईतील विविध पर्यावरणप्रेमी स्वयंसेवी संस्था व विविध महाविद्यालयीन युवक – युवतींच्या वतीने आरे...

राज्याची हरित ऊर्जा क्षेत्रात नवी भरारी; ११ हजार मेगावॅट वीज निर्मिती होणार

मुंबई, दि. 28 : महाराष्ट्राची विजेची गरज भागविणारा अतिशय महत्त्वाचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी घेतला असून येत्या ५ वर्षात राज्यात तब्बल ११ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. अदानी उद्योग समूहातर्फे ही वीज...

कांजूरमार्ग येथे ओमकारेश्वर देवालय ट्रस्टच्या वतीने सीड बॉल्सचे रोपण

मुंबई : कांजूरमार्ग डॉकयार्ड कॉलनीतील ओमकारेश्वर देवालय ट्रस्ट यांच्या वतीने (Sunday 26th June)सीड बॉल्सचे रोपण करण्यात आले. राष्ट्र सेवा दल मालवणी शाखेच्या वतीने सिड बॉल कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी तयार झालेले 300 सीड...

अमारा राजाने जिंकला भारतातील पहिला हरित हायड्रोजन इंधन स्टेशन प्रकल्प

दिल्ली, 17 जून २०२२ : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) ने लेह, लडाख येथे भारतातील पहिले हरित हायड्रोजन इंधन केंद्र उभारण्याचा प्रकल्प अमारा राजा पॉवर सिस्टीम्स लिमिटेडला दिला आहे. प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेमुळे लेह...

महाराष्ट्रातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी अतिरक्त दोन इको बटालियनची केंद्राकडे मागणी

मराठवाडा इको बटालियनला पाच वर्षांची मुदतवाढ महापालिका क्षेत्रात मियावाकी वन विकसित करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि. १७ : राष्ट्रीय वन नीतीनुसार एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित असणे आवश्यक असून महाराष्ट्रात...

किनारपट्टीवरील प्रवाळांचं होणार संरक्षण : डॉ. सुरेखा मुळे

(सदर लेख डॉ. सुरेख मुळे यांच्या फेसबुक वॉलवरून साभार) ३५ हेक्टर क्षेत्रावर प्रवाळांची पुन:स्थापना हवामान बदलाचे धोके टाळण्यासाठी मोठे पाऊल समुद्राच्या पृष्ठभागाच्या वाढत्या तापमानामुळे भारतीय किनारपट्टी लगतच्या विविध ठिकाणी पर्यावरणीयदृष्टया असुरक्षित असलेले प्रवाळ (कोरल...

लवकरच कळणार मुंबई महानगर प्रदेश किनारपट्टीतील डॉल्फिनची संख्या!

संकटग्रस्त प्रजातीच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी अभ्यास उपयुक्त दक्षिण मुंबईतील बॅकबे परिसरात नुकत्याच झालेल्या एका पथदर्शी अभ्यासात इंडियन ओशन हम्पबॅकचे २७ वेळा दर्शन झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशातील १५० कि.मी च्या किनारपट्टीतील डॉल्फिनची संख्या किती, त्यांच्या अधिवासाचा...

निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 5- वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे...

पर्यावरण दिन विशेष लेख; शेवटची घंटा/वाया घालवायला वेळच उरलेला नाही : रामनाथ वैद्यनाथन,

ओळख: जागतिक पर्यावरण दिन २०२२ रोजी सर्व हितधारकांनी संपूर्ण जगाची शाश्वत विकास उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठीची निकड लक्षात घेऊन नव्या जोमाने काम करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे. रामनाथ वैद्यनाथन, जीएम आणि हेड – एन्व्हायरन्मेंटल सस्टेनेबिलिटी, गोदरेज...

प्रदूषण रोखूया!… चला ‘ईव्ही’ वापरूया

वातावरणीय बदलांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामधील ए‍क म्हणजे राज्याचे इलेक्ट्रीक वाहन (ईव्ही) धोरण. राज्य शासनाने या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. चला आपणही ईव्ही वापरून या...