Category: विशेष वृत्त

भूपेंद्र यादव यांचा COP30 मध्ये जागतिक सहकार्य आणि अनुकूलनावर भर देण्याचा आग्रह

नवी दिल्ली: पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, श्री भूपेंद्र यादव यांनी आज ब्राझिलियात सांगितले की, पॅरिस कराराच्या अंमलबजावणीला दहा वर्ष पूर्ण होत असताना, CoP30 या परिषदेमार्फत जागतिक पातळीवर एक ठोस संदेश द्यावा की...

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटीचा धनादेश

मंत्री पंकजा मुंडे व अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द मुंबई, दि. ३० – राज्यभरात आलेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झालं आहे. या परिस्थितीत शेतकरी बांधवाना मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून...

महाराष्ट्र रिसर्च सेंटरने प्रसिद्ध केला मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पुरस्थितीवरील सविस्तर विश्लेषण अहवाल

मुंबईस्थित फॅक्ट टॅन्क “महाराष्ट्र रिसर्च सेंटर”च्या बातमीदार आणि  संशोधन सहाय्यक टीमने गेल्या सात दिवसांच्या अथक मेहनतीने मराठवाडय़ातील जल संकटाचा सर्व अंगाने मागोवा घेऊन,  एक अहवाल तयार केला आहे.  आम्ही तो तयार करतानाच, हा अहवाल...

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरने शाश्वततेप्रती आपली कटिबद्धता दृढ केली

मुंबई : जागतिक पर्यावरण आरोग्‍य दिनाचे औचित्‍य साधून टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (टीकेएम)ने आज भारतात पर्यावरणीय स्थिरता आणि सामाजिक स्‍वास्‍थ्‍याला चालना देण्‍याप्रती आपली दीर्घकालीन कटिबद्धता अधिक दृढ केली. २०१५ मध्‍ये घोषणा करण्‍यात आलेल्‍या जागतिक टोयोटा एन्‍व्‍हायरोन्‍मेंट...

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी खा. संजय दिना पाटील यांचा पुढाकार;दिड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन सुरू, कृत्रीम तलावाला प्रतिसाद

मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) पर्यावरणाचा समतोलपणा राहावा म्हणुन सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेश मुर्ती या शाडू पासून तयार करण्यात याव्यात म्हणुन पालिकेने मुर्तीकरांना आवाहन केले होते. शिवाय हजारो टन...

कृत्रिम फुलांमुळे पर्यावरणावर आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या पुढाकाराने फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पर्यावरण, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री पंकजा मुंडेंना पत्र कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्याची पत्रात मागणी मुंबई, 27 August : राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात...

दापोलीतील मौजे आंजर्ले, मंडणगडमधील मौजे वेळास समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्याचा निर्णय

दापोलीतील मौजे आंजर्ले, मंडणगडमधील मौजे वेळास समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी जैवविविधता वारसा स्थळ घोषित करण्याचा निर्णय

वारसा स्थळ घोषित केल्यास जैवविविधता ऱ्हास रोखण्यास मदत –जिल्हाधिकारी रत्नागिरी, दि. 21 (जिमाका) : जैवविविधता ही पर्यावरणीय सुरक्षा व मानवी कल्याणाशी निगडीत असल्याने या स्थळांची नोंद घेऊन, त्या स्थळांना जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित...

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ अवॉर्ड, लोकमतकडून सन्मान; लंडनमध्ये दिमाखदार सोहळा

मुंबई, दि. 19 :  राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना त्यांच्या विभागात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने ‘कोहिनूर ऑफ इंडिया‘ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. लंडन येथे काल एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला....

मच्छीमार बंधू भगिनीसाठी समुद्री शेवाळ पालन कार्यक्रम कोंड करूळ, गुहागर येथे  संपन्न

गुहागर :  रिलायन्स फाऊंडेशन, जलजीविका संस्था व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय,रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने “समुद्री शेवाळ पालन” विषयी मार्गदर्शन कोंड करूळ येथील मच्छिमार बंधू आणि भगिनींसाठी  घेण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये रिलायन्स फाउंडेशन मार्फत देण्यात येणाऱ्या सागरी हवामानाची माहिती,...

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दत्तक घेतला बिबळ्या

केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्यप्राणी दत्तक योजनेतून बिबळ्या दत्तक घेतलाय. Mumbai : मागील 7 वर्षांपासून रामदास आठवले आणि त्यांचा सुपुत्र जित आठवले हे बिबळ्या...