पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष संवर्धनाची गरज : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
पंढरपुरातून हरित महाराष्ट्र वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ सोलापूर, 1 July : प्रत्येक झाड ऑक्सिजन निर्मितीचा कारखाना असते. म्हणून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्ष संवर्धनाची गरज असल्याचे प्रतिपादन पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी केले. दरम्यान वृक्ष...