आपले पर्यावरण - आपले भविष्य
मुंबई, दि. 14 : ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन’ तसेच ‘ऊर्जा संवर्धन आठवड्या’ चे औचित्य साधून ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते आज चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. महाऊर्जातर्फे दरवर्षी 14 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस आणि दिनांक 14 ते 20 डिसेंबर हा कालावधी ऊर्जा संवर्धन आठवडा...
मुंबई, दि. 13 : वनराईचा चालता बोलता ज्ञानकोश म्हणून परिचित असलेल्या कर्नाटकातील ज्येष्ठ आदिवासी पर्यावरण कार्यकर्त्या तुलसी गौडा यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सामाजिक परिवर्तनासाठी मदर तेरेसा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. हार्मनी...
रत्नागिरी, प्रतिनिधी : लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्र परिसरातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने येथे कार्यान्वित करण्यात आलेली हवा प्रदूषण निरीक्षण प्रदर्शन यंत्रणा नक्कीच उपयुक्त सिध्द होईल, असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे व्यक्त...
मालाड, ता.1 (वार्ताहर) : मार्वे येथील परेरा वाडीत वृक्षारोपण कार्यक्रम झाला. वॉर्ड क्रमांक 32 राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उत्तर जिल्हा अध्यक्ष इंद्रपाल सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आलं. प्रसंगी दिनकर तावडे, प्रिया बांदिवडेकर, विजय शेट्टी,...
Mumbai : इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संयुक्त राष्ट्राच्या संस्थेने वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने सादर केलेल्या अहवालाबाबत आज पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सादरीकरण करून महाराष्ट्रामध्ये या वातावरण बदलाचे किती गंभीर परिणाम होतील...
मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा आज पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. सह्याद्री...
~ अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज कचरा संकलन यंत्र कार्यरत; उपकरणांच्या विकासासाठी हुतामाकीची ६००,००० युरोची देणगी ~ मुंबई, १ सप्टेंबर २०२१: मिठी नदीतील गाळाची समस्या सोडविण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज कचरा संकलन यंत्र मिठी नदी परिसरात कार्यरत झाले...
नवी दिल्ली, 18 जून 2021 : पर्यावरण क्षेत्रात उभय देशांमधील सहकार्य विकसित करण्यासाठी भारत आणि भूतान यांनी आज सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. भारताकडून पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर आणि भूतानकडून परराष्ट्र मंत्री...
Mumbai : राज्याच्या किनारपट्टीत कांदळवन, प्रवाळ संवर्धन करण्याचा व परिसंस्थांवर आधारित उपजिविकेलाही प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन क्लायमेट फंडच्या सहाय्याने प्रकल्प राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सदर...
Author : प्रा. भूषण भोईर माणूस सोडला तर या पृथ्वीवर असलेला एकूण एक सजीव पृथ्वी वरील जीवन जिवंत ठेवण्यासाठी जन्मल्यापासून ते मरेपर्यंत आटोकाट प्रयत्न करत असतो, उदाहरण द्यायचे झाले तर छोट्याश्या मधमाशी पासून व्हेल...