आपले पर्यावरण - आपले भविष्य
नवी दिल्ली : 21 जून 2020 रोजी (31 ज्येष्ठ, 1942 शक संवत) कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. भारताच्या उत्तर भागात काही ठिकाणी (राजस्थान, हरयाणा आणि उत्तराखंड मध्ये काही भागात) सकाळी कंकणाकृती ग्रहण दिसेल तर देशात इतर ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण पाहता येईल....
रत्नागिरी : दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनारी मृत डॉल्फिन मासा आढळला. वनविभागाला याची माहिती मिळताच माशाची रविवारी विल्हेवाट लावण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले. समुद्रकिनार्यावर मोठा खड्डा खणण्यात आला आणि माशाची विल्हेवाट लावली. डॉल्फिनचे वजन...
मुंबई : जागतिक अर्थ डेनिमित्त मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिकांसाठीची सोशल आणि प्रोफेशनल नेटवर्किंग साइट असलेल्या वनपेज स्पॉटलाइटने २२ एप्रिल रोजी ६० मिनिटांची ऑनलाइन कॉन्सर्ट आयोजित केली आहे. यात ५ ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांसह ६ देशांतील ४० संगीतकारांचा...
मुंबई : लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे. अत्यावश्यक सेवा वगळता वाहनांची ये-जा नसल्याने प्रदूषणही कमी होत आहे. हवेची गुणवत्ता सुधारत आहे. कोरोनाच्या भितीमुळे नागरिक घरात बसून आहेत. तर, प्राणी-पक्षी रस्त्यावर मुक्तपणे संचार करत आहेत. याबाबतच्या...
मुंबई : गेल्या काही काळापासून तेल बाजारात अतिरिक्त पुरवठा होत आहे. सौदीची अरामको कंपनीने दिवसाला दोन दशलक्ष बॅरलने उत्पादन वाढविले आहे. तर रशियाच्या पीजेएससी कंपनीनेही १ एप्रिलपासून दिवसाला ३ लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची योजना...
लेखक : प्रा. भूषण भोईर ३१ डिसेंबर २०१९, वुहान शहर चीन येथे अचानक निमोनिया रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचा मेल जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर आला. ही या अस्मानी संकटाची सुरुवात होती. हा नोवेल म्हणजेच...
मुंबई : गोदरेज अँड बॉयसचा व्यवसाय असलेल्या गोदरेज कन्स्ट्रक्शन कंपनीने स्थानिक सरकारी अधिकारी आणि प्रमुख बांधकाम कंत्राटदारांच्या मदतीने गेल्या दोन वर्षांत 10 हजार टन्स कचऱ्यावर प्रक्रिया केली आहे. मुंबई शहरात तयार होणाऱ्या या कचऱ्यापासून...
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या डीएलएलईअंतर्गत एलएलएम पर्यावरण विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांत कायद्याबाबत जनजागृती केली. महिलांना स्व-संरक्षणाचे धडेही देण्यात आले. यावेळी स्टार चॅरिटीज आणि सुयश फाऊंडेशनही सहभागी झाले...
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अ मित शहा यांनी आज नवी दिल्लीत तुघलकाबाद इथे दिल्ली सायकल वॉकचे भूमीपूजन केले. या प्रस्तावित सायकल वॉकमुळे नवी दिल्लीतले वायु प्रदुषण 20 टक्के कमी होईल, असे गृहमंत्री म्हणाले....
मुंबई : पर्यावरण रक्षण व प्रदूषण नियंत्रणात अधिक गतीमानता येण्यासाठी सर्वांनी सांघिक भावनेने काम करणे व सहभागी होणे ही महत्वाची गरज आहे. त्या दृष्टीने विभागाने प्रयत्न करावेत अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी...