आपले पर्यावरण - आपले भविष्य
मुंबई : भारतातील सर्वात मोठी थ्रीपीएल सोल्यूशन पुरवठादार असलेल्या महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएलएल) कंपनीने महाराष्ट्राच्या शहापूर तालुक्यातील टेंभा पंचायतीअंतर्गत येणाऱ्या सहा खेड्यांसाठी पाणी प्रकल्प स्थापन केला आहे. शुद्ध पाण्याचा हा प्रकल्प या प्रदेशातील सर्वात...
नवी दिल्ली : आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाणी संकटावर मात करण्यासाठी देशवासीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले आणि जलसंकटावर मात करण्यासाठी उपायही सूचविले. पंतप्रधान म्हणाले, नरेंद्रमोदी ॲप आणि ‘मायगव्ह’ यांच्यावर तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रिया वाचत होतो, त्यावेळी...
नागपूर : वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी राज्यात वृक्षारोपण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी वन विभाग गेल्या पाच वर्षांपासून चांगले काम करत असून, हरित महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी राज्यातील जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन...
मुंबई : प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करून मोठ्या प्रमाणात प्लास्टीक वापरास बंदी आणण्यात शासनास यश प्राप्त झाले आहे. आजतागायत ११ हजार २०० टन प्लास्टिक कचरा निर्माण व्हायचा तो आता फक्त ६०० टन इतका निर्माण होत...
नवी दिल्ली : एम-15 हे 15 टक्के मेथनॉल आणि 85 टक्के गॅसोलिनचे मिश्रण आहे. बीएस-आयव्ही गाड्यांमध्ये मिश्रित एम-15 इंधनाचा वापर केल्यास हरित वायू उत्सर्जन सुमारे 5 ते 10 टक्क्यांनी कमी होऊन हवेची गुणवत्ता सुधारु...
मुंबई : कॉव्हेस्ट्रो इंडियाने पाठिंबा दिलेल्या व 3 महिलांसह 35 सदस्यांचा समावेश असलेल्या APSIT च्या युवकांच्या टीमने विजेतेपद पटकावले आहे. APSIT मॉडिफाइड ऑटो क्लबच्या टीमने एकत्रितपणे सौरऊर्जेवर चालणारे इलेक्ट्रिक वाहन तयार केले आणि एएमटी...
मुंबई : राज्यात जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत लोकसहभागातून ३३ कोटी वृक्षलागवड होणार आहे. अधिकाधिक लोकांनी यात सहभागी होऊन वृक्ष लावावेत यासाठी वन विभागाने १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत नागरिकांना सवलतीच्या...
मुंबई : कांदिवली महावीर नगर परिवर्तन सोसायटीमध्ये राहत असलेले सामाजिक कार्यकर्ते अनिल बबन चासकर यांनी कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी सोसायटीच्या बाजूला तीन टाकी खत प्रकल्प तयार केला आहे. त्यांची पत्नी सुनिता आणि मुली तेजश्री...
रत्नागिरी: कोयना धरण परिसरात आज सकाळी 07.47 वाजता 4.8 (रिश्टर) व 8.27 वाजता (3 रिश्टरस्केल) असे दोन भूंकपाचे धक्के जाणवले. सातारा जिल्हयातील पाटण तालुक्याला बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांचा केंद्र बिंदू रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर तालुक्यातील...
मुंबई : पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रात आणि परिसरात मोठ्याप्रमाणात असलेल्या कारखाने आणि प्रकल्पांमुळे या भागात प्रदूषणाची समस्या वाढली असली तरी सन 2010 च्या तुलनेत वायु प्रदुषणाच्या गुणांकात घट झाली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी करण्यात आलेल्या...