आपले पर्यावरण - आपले भविष्य
मुंबई, (निसार अली) : शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर पर्यावरण रक्षणाचे संस्कार व्हावेत, या उद्देशाने मालवणीतील सेंट मॅथिव्ज या शाळेने पर्यावरणस्नेही उपक्रम राबिवले आहेत. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी रोपवाटीका तयार केली आहे. सुमारे ३०० हून अधिक वेगवेगळ्या प्रकारची...
* स्वस्त आणि इच्छित स्थळापर्यंत पोहचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित करणार * एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणार * नागपूर मेट्रोचे काम पथदर्शी, राज्यातील मेट्रोची कामे प्रगतीपथावर नागपूर : राज्यामध्ये मुंबई , पुणे व...
डोंबिवली, (प्रशांत जोशी): औद्योगिक विभागातील खंबाळपाडा परिसरात ड्रेनेज साफ करण्यासाठी चेंबर मध्ये उतरलेल्या तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी कल्याण पूर्वेतही भयानक प्रकार घडला. सांडपाणी मिश्रित विहीर साफ करण्यासाठी उतरलेल्या कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी...
मुंबई : नागरिकांनी प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात केले. आज ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागातर्फे आयोजित प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान शपथ कार्यक्रमात प्रमुख पाहूणे...
रत्नागिरी : चिपळूण खेड दरम्यानच्या लोटे एमआयडीसीत असलेल्या अनेक रासायनिक कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी भागातील आवाशी माळवाडी गणेशनगर येथील तलावात आज ग्रामस्थाना हजारो मासे मृतावस्थेत आढळून आले. कंपन्या आणि...
दिवाळी हा सण केवळदिव्यांच्या आराशीपुरतामर्यादीत नसतो, तर हाआनंदाचा, मौजमजेचा, उत्साहाचाही सण असतो. आपल्या परंपरेनुसार, दिवाळीत कुटुंबिय आणि मित्रमंडळी एकत्र येऊन उत्सव विविध प्रकारे साजरा करतातआणिआपली नात्यांची वीण घट्ट करतात. मात्र सण उत्साहात साजरा करून...
मुंबई : गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. (जीसीपीएस) या कंपनीने मुंबईतील फोर्ट भागातील सेंट झेविअर्स माध्यमिक शाळेच्या छतावर 35 किलोवॅट क्षमतेचे सौरउर्जा संयंत्र बसवले आहे. एक सामाजिक जबाबदारी म्हणून गोदरेजनेबसवलेल्या या संयंत्रातून53 हजार किलोवॅट अवर्स इतकी उर्जा...
रत्नागिरी : चिपळूण मध्ये 11 फुट लांब अजगर पकडण्यात आला. त्याची तपासणी करून नैसर्गिक अधिवासात त्याला सोडण्यात आले. पेढे गावातील माळीवाडी येथील निशिकांत माळी यांच्या घराशेजारी हा अजगर दिसला. लांबच लांब अजगर आल्याची बातमी...
रत्नागिरी : तालुक्यातील तरवळ बौद्धवाडी येथे एका पिसाळलेल्या कोल्ह्याने धुमाकुळ घातला. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास कोल्ह्याने वस्तीत घुसून एका शाळकरी मुलीसह तिघांना चावा घेतला. तिघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची...
रत्नागिरी : अजगराला जिवंत जाळण्याची घटना राजापूर तालुक्यात घडली. या प्रकाराचा सर्पमित्रांनी निषेध केला आहे. या प्रकरणी वन विभागाने दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील तळवडे गावच्या कुंभारवाडीतील एका घरात अजगर शिरला. तिथल्या काही लोकांनी अजगराला...