आपले पर्यावरण - आपले भविष्य

संपूर्ण स्वच्छता मोहिमेत शनिवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी १८९ मेट्रिक टन राडारोड्याचे संकलन आणि विल्हेवाट

१ हजार ६८२ कामगार, कर्मचा-यांची १९० संयंत्रांच्या सहाय्याने अविरत कामगिरी नियमभंग करणाऱ्यांकडून २ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल मुंबई : महानगरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी, विशेषतः धूळ नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने समर्पित...

पर्यावरण व वातावरणीय बदल याबाबतच्या योजनांचा नियोजित आराखडा तयार करा : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

मुंबई : पर्यावरण व वातावरणीय बदल याबाबत राबविण्यात येणाऱ्या योजना, भविष्यातील ध्येय धोरणे, घनकचरा व्यवस्थापन, माझी वसुंधरा अभियान, पाणी, हवा प्रदुषण, नदी व तलाव संवर्धन, पर्यावरण जतन व संवर्धन जनजागृती उपक्रमांविषयी सुनियोजित आराखडा तयार...

हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई : राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारे सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील...

परिवर्तन मुंबईचे पुरस्कार जाहीर; पर्यावरणवादी कार्यकर्ते सत्यजित चव्हाण, संदीप परब मानकरी

मुंबई, दि. २४: परळ येथील परिवर्तन मुंबई या संस्थेतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांना दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा झाली असून, यावर्षी कोकणातील प्रदूषणकारी प्रकल्पांच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या सत्यजित चव्हाण तसेच निराधार वृद्ध, मानसिक विकलांग यांना मायेचा...

डोंबिवलीत जागतिक सायकल दिनानिमित्त पर्यावरण संदेश फेरी

डोंबिवली, (प्रशांत जोशी) : शहरातील वाढते प्रदूषण परिणामी आरोग्य आणि पर्यावरण जागृती करण्यासाठी 3 जून जागतिक सायकल दिन म्हणून मिलापनगर, एमआयडीसी निवासी भागात सायकल फेरी रविवारी काढण्यात आली. या फेरीचे आयोजन “एव्हरग्रीन सायकल प्रेमी”...

सरडा किती रंग बदलू शकतात आणि कसे?

मुंबई । सरडा अनेक रंग बदलू शकतो, ते 17 ते 20 पर्यंत रंगांमध्ये बदलू शकतात. ते हे रंग त्वचेतील विशेष पेशींच्या मदतीने करतात ज्यांना क्रोमॅटोफोर्स म्हणतात. क्रोमॅटोफोर्समध्ये रंगद्रव्ये असतात जी त्वचेच्या पृष्ठभागावर पसरू शकतात....

१ ते ३ मार्च दरम्यान ताडोबा महोत्सव : वन्यजीव संरक्षण आणि शाश्वत पर्यटनासाठी विविध समुदाय एकत्र

मुंबई, 26 फेब्रुवारी, :  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना १९५५ साली झाली असून ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. या ठिकाणी ९३ वाघांचा मुक्त संचार असून आज वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना...

फुल पीक योजनेच्या लाभातून फुलवा फुलशेती

मनोज शिवाजी सानप, जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग कोकण विभाग म्हणजे आंबा, काजू सारख्या फळपिकांचे आगार समजले जाते. त्याचबरोबर आता त्याच्या जोडीला कोकणातील शेतकऱ्यांना फुल पिकांच्या शेतीमध्येही चांगले उत्पन्न मिळवू लागले आहे. कोकणात विशेषतः ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या...

रिफायनरी प्रकल्पामुळे पर्यावरणाचा र्‍हास होणार असेल तर प्रकल्पाला आमचा पूर्ण विरोध राहील- नाना पटोले

राजापूर : जिल्ह्यात गेले काही दिवस गाजत असलेल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत काँग्रेस आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. ‘रिफायनरी प्रकल्पामुळे पर्यावरणाचा र्‍हास होणार असेल तर त्याला आमचा पूर्ण विरोध राहिल. संपूर्ण काँग्रेस पक्ष...

विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश

चिपळूण तालुक्यातील तनाळी गावातील घटना रत्नागिरी, प्रतिनिधी विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश झालं आहे. चिपळूण तालुक्यातील तनाळी गावातील मराठवाडी येथील लाड यांच्या विहिरीत रात्रीच्या सुमारास हा बिबट्या पडला होता. भक्षाचा पाठलाग...