प्राण्यांचे संरक्षण करण्यात भारत नेहमीच आघाडीवर राहील: पंतप्रधान
New Delhi : भारताला वन्यजीव विविधता आणि वन्यजीवांचे संरक्षण सिद्धता करणारी संस्कृती लाभली आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ” प्राण्यांचे संरक्षण करण्यात आणि शाश्वत ग्रहासाठी योगदान देण्यात आम्ही कायमच आघाडीवर राहू”, असे मोदी पुढे म्हणाले.
पंतप्रधानांनी एक्स समाज माध्यमावर वर पोस्ट केले की:
“वन्यजीव प्रेमींसाठी अत्यानंदाची बातमी! भारताला वन्यजीव विविधता आणि वन्यजीवांचे संरक्षण सिद्धता करणारी संस्कृती लाभली आहे. प्राण्यांचे संरक्षण करण्यात आणि शाश्वत ग्रहासाठी योगदान देण्यात आम्ही कायमच आघाडीवर राहू.”