आपले पर्यावरण - आपले भविष्य
मराठवाडा इको बटालियनला पाच वर्षांची मुदतवाढ महापालिका क्षेत्रात मियावाकी वन विकसित करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई, दि. १७ : राष्ट्रीय वन नीतीनुसार एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित असणे आवश्यक असून महाराष्ट्रात...
(सदर लेख डॉ. सुरेख मुळे यांच्या फेसबुक वॉलवरून साभार) ३५ हेक्टर क्षेत्रावर प्रवाळांची पुन:स्थापना हवामान बदलाचे धोके टाळण्यासाठी मोठे पाऊल समुद्राच्या पृष्ठभागाच्या वाढत्या तापमानामुळे भारतीय किनारपट्टी लगतच्या विविध ठिकाणी पर्यावरणीयदृष्टया असुरक्षित असलेले प्रवाळ (कोरल...
संकटग्रस्त प्रजातीच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी अभ्यास उपयुक्त दक्षिण मुंबईतील बॅकबे परिसरात नुकत्याच झालेल्या एका पथदर्शी अभ्यासात इंडियन ओशन हम्पबॅकचे २७ वेळा दर्शन झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशातील १५० कि.मी च्या किनारपट्टीतील डॉल्फिनची संख्या किती, त्यांच्या अधिवासाचा...
मुंबई, दि. 5- वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे...
ओळख: जागतिक पर्यावरण दिन २०२२ रोजी सर्व हितधारकांनी संपूर्ण जगाची शाश्वत विकास उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठीची निकड लक्षात घेऊन नव्या जोमाने काम करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे. रामनाथ वैद्यनाथन, जीएम आणि हेड – एन्व्हायरन्मेंटल सस्टेनेबिलिटी, गोदरेज...
वातावरणीय बदलांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामधील एक म्हणजे राज्याचे इलेक्ट्रीक वाहन (ईव्ही) धोरण. राज्य शासनाने या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. चला आपणही ईव्ही वापरून या...
*आमच्या पालघरच्या वाघोबा घाटात एका झाडावर तब्बल २५ ते ३० मधमाश्यांचे पोळे लागले आहेत. हे झाड रस्त्याच्या अगदीच कडेला आहे. आणि त्याची उंच डेरेदार काया आणि त्यावर लगडलेले आग्या मधमाशी चे पोळे अगदी सहजच...
मुंबई, दि. 24 : राज्यातील लोकप्रतिनिधींनी आयपीसीसीच्या (इन्टरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज) अहवालाचा गांभीर्याने विचार करून आपल्या मतदार संघात पर्यावरणपूरक उपक्रम राबवून वातावरणीय बदलामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची झळ कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे...
मुंबई : चलो ॲप आणि बेस्ट स्मार्ट कार्डचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा सह्याद्री अतिथी गृह येथे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या(21st december) हस्ते झाला. यावेळी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबुरकर, बेस्ट समिती...
गणेश मंडळांनी मोठ्या आकाराच्या मूर्तीचा आग्रह न धरता आपल्या कार्याची उंची व व्याप्ती वाढवावी तसेच मंडळांच्या माध्यमातून पर्यावरण जागृतीचे कार्य करावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. राज्यपालांच्या हस्ते मंगळवारी (दि....