Category: आपला सहभाग

प्लास्टिक बंदीसाठी डोंबिवलीत पोळी-भाजी केंद्रांचे आवाहन

डोंबिवली, (प्रशांत जोशी) : महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतर मोठे व्यापारी, दुकानदार आणि सर्व सामान्य नागरिकांनी स्वागत केले. शहरात सुमारे 100 पेक्षा जास्त भाजी पोळी केंद्रे असून लाखो नागरिक त्या केंद्रातून दरोरोज पोळीभाजी घेत...

मुंबईचे मीठ : खुले आणि झाकलेले

मुंबई आपल्याला रोजगार देतेच देते, कधी उपाशी ठेवत नाही. पण तिची अजून एक ओळख म्हणजे तीच्या जमिनीतून मीठ उगवते. या मिठाला जागूनच आपण मुंबईशी कायम इमान राखून तिचे पर्यावरण रक्षण केलेच पाहिजे. ^^^^^^^^^^ मुंबईत...

पाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन

रत्नागिरी – कोकणात प्रचंड प्रमाणात पाऊस पडूनही अनेक भागात उन्हाळ्यात शेतीसाठी आणि पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहत नाही. पावसाचे पाणी साठविणे हा त्यावरचा उपाय आहे. कमी खर्चात पाणी साठविण्याचे अनेक नमुने जलवर्धिनी प्रतिष्ठानने विकसित केले...