Category: नवीन उपक्रम

पालघरमधील शिरगावात कांदळवन स्वच्छता अभियान; सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग

पालघर : २६ जुलै हा दिवस जागतिक कांदळवन दिन म्हणून पाळण्यात येतो. या निमित्त विद्यार्थ्यांना कांदळवन किंवा खारफुटीचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्व समजावे, या उद्देशाने पालघरमधील शिरगावात कांदळवन स्वच्छता अभियान राबविण्यात आली. प्राणीशास्त्र विभाग, सोनोपंत दांडेकर...

परतीच्या प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना वन विभागाने वाटली एक लाखांहून अधिक प्रसादरोपे

मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात जमलेल्या वारकऱ्यांना त्यांच्या परतीच्या प्रवासाच्यावेळी वन विभागाने १ लाखाहून अधिक “प्रसाद रोपे” वाटल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्यात सध्या ३३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प सुरु आहे....

सागरतटीय जिल्ह्यात लागणार ४१ लाख कांदळवन रोपे : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : राज्यात लोकसहभागातून ३३ कोटी वृक्षलागवड सुरु आहे. याअंतर्गत सागरतटीय जिल्ह्यांमध्ये मुंबईच्या कांदळवन कक्षामार्फत ४१ लाख कांदळवन रोपांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुनगंटीवार म्हणाले, बृहन्मुंबई परिसरात कांदळवन...

टीव्हीएस मोटर कंपनीने भारतात सादर केली पहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल; पर्यावरणपूरक निर्मिती

नवी दिल्ली : दुचाकी व तीन चाकी वाहने बनवणारी जागतिक पातळीवरील नामांकित कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने टीव्हीएस Apache RTR 200 Fi E100 ही भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल सादर केली आहे. भारताचे रस्ते वाहतूक...

वैयक्तिक ऑक्सिजन बँक तयार करण्यासाठी प्रत्येकाने पाच झाडे लावावी व जगवावी : प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : प्रत्येकाची वैयक्तिक ऑक्सिजन बँक तयार करण्यासाठी  आयुष्यात किमान पाच झाडे लावावी व जगवावी असे आवाहन, केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे वृक्षारोपण कार्यक्रमात केले. महाराष्ट्र शासनाच्या ‘वनमहोत्सव...

राज्यात लागणार साडेतीन लाख “आठवणींची झाडे”

मुंबई : राज्यात रानमळा वृक्षलागवडीचा पॅटर्न नगर विकास आणि ग्रामविकास विभागामार्फत “वृक्षाची जोपासना हीच निसर्गाची उपासना” या नावाने राबविला जातो. या अंतर्गत मानवी जीवनातील विविध घटना-प्रसंगांच्या आठवणी वृक्ष लावून चिरंतन करण्यात येतात. ३३ कोटी...

तामिळनाडूत देशातली पहिली अति लघूकण वेधशाळा(न्यूट्रिनो ऑब्जर्व्हेटरी) स्थापणार; ध्वनीप्रदूषण कमी करण्यासाठी उपाय योजना करता येणार

नवी दिल्ली : तामिळनाडूमधल्या थेनी जिल्ह्यात पोट्टीपुरम इथं भारतीय अति लघूकण वेधशाळा(न्यूट्रिनो ऑब्जर्व्हेटरी) स्थापण्यासाठी सरकारनं मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचा उद्देश 51 हजार टन लोहासाठी उष्णता मापन आणि शोधक यंत्रणा बसवण्याचा आहे. तसेच त्याव्दारे...

मढ समुद्र किनारा प्लास्टीकमुक्त; राबविली स्वच्छता मोहीम

मुंबई, (निसार अली) : समुद्रातून वाहून आलेले प्लास्टीक आणि कचरा यामुळे अस्वच्छ झालेल्या मढ समुद्र किनाऱ्यावर 9 जुलै मंगळवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. किनाऱ्यावर प्लास्टिकच्या कचऱ्याचा खच होता. तसेच कचर्‍यामुळे दुर्गंधी पसरली होती. पर्यटकांनाही...

‘नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम; नदीकाठी होणार झाडांची दाटी : १४० कि.मी. लांब आणि ३ हजार हेक्टरवर वृक्षलागवड’

मुंबई : राज्यातील नद्यांची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी ईशा फाऊंडेशनच्या सहकार्याने नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत नदीच्या दोन्ही किनाऱ्यांपासून १ कि.मी. अंतरावर वन, शासकीय व खाजगी जमिनीवर वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे....

रत्नागिरी सीए इन्स्टिट्यूट, बीसीएच्या एनएसएसतर्फे वृक्षलागवड

रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या 70 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे शिरगाव येथील महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए महाविद्यालयाच्या आवारात रोपांची लागवड करण्यात आली. या वेळी 25 नारळ, पोफळीची रोपे लावण्यात आली....