आपले पर्यावरण - आपले भविष्य
नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ या द्वैवार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. हा अहवाल भारतीय वन सर्वेक्षणाने...
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : औद्योगीय पट्ट्यामुळे शहरात प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रदूषित आणि अस्वच्छ शहर म्हणून डोंबिवली शहराने आघाडी घेतली आहे. देशांतर्गत प्रदूषित शहरांच्या यादीत डोंबिवली शहर आता 40व्या क्रमांकावर आल्याने डोंबिवली शहराची...
नवी दिल्ली : देशात पर्यावरणदृष्ट्या शाश्वत कोळसा खाणींना उत्तेजन देण्यासाठी तसेच खाण बंदी वेळी पर्यावरणसंबंधीच्या चिंता दूर करण्यासाठी कोळसा मंत्रालयाने ‘शाश्वत विकास कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन खाजगी संस्था आता भविष्यातील महत्त्वपूर्ण...
कोल्हापूर : फ्रायडे फॉर फ्युचर मोहिमेबाबत एसएफआयने सोमवारी वि.स.खांडेकर प्रशाला, शाहूपुरी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्वीडनची १६ वर्षे वयाची विद्यार्थीनी ग्रेटा थनबर्ग हिने जागतिक तापमान वाढीकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन केले. त्यानंतर जागतिक पातळीवर...
कोल्हापूर : ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक’ मोहीमेला बिंदू चौकात फलक घेऊन पाठिंबा देण्यात आला. स्वीडनची १६ वर्षे वयाची विद्यार्थीनी ग्रेटा थनबर्ग हिने जागतिक तापमान वाढीकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन केले. त्यानंतर जागतिक पातळीवर तापमानवाढीचा मुद्दा...
कोल्हापूर : जगभरातील लाखो तरूण २० ते २७ सप्टेंबर दरम्यान पर्यावरणाचा ऱ्हास आणि बदलांचा विरोध करण्यासाठी संप आणि निदर्शने करणार आहेत. या सप्ताहात जगातील लाखो लोक जीवाश्म इंधनाचा वापर कमी करावा यासाठी कामाच्या ठिकाणावरून...
मुंबई : जागतिक बँक आणि एडीबी (एशियन डेव्हलपमेंट बँक) यांच्या सहकार्यातून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शाश्वत पुनर्वसन आराखडा तयार करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. यातून...
कोल्हापूर : मुंबईतील बहुचर्चित आरे मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील 2702 झाडं कापण्यासाठी आणि पुनर्रोपित करण्यासाठी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात आली आहे. याचा देशातील आघाडीची विद्यार्थी संघटना असलेल्या स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)ने...
मुंबई, (निसार अली) : आरेच्या जंगलात मेट्रोच्या प्रस्तावित कारशेडसाठी 27OO वृक्षांची होणारी तोड होणार आहे. या विरोधात प्रचंड जनक्षोभ आहे. सातत्याने राज्य सरकार आणि मुंबई पालिका, मेट्रो प्रशासनाविरोधात निदर्शने केली जात आहेत. आज विद्यार्थीही रस्त्यावर...
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावातील किंजळकर वाडी येथे एक बिबट्या मृतावस्थेत सापडला. काल रविवारी सकाळी हा बिबट्या मृतावस्थेत आढळला. उपासमारीमुळे मृत झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. बिबट्या मादी असून उंची...