आपले पर्यावरण - आपले भविष्य

पर्यावरण रक्षणासाठी घाटकोपरमध्ये वॉकथोन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : समाज प्रबोधन सेवा संघ आणि गार्डन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यासाठी वॉकथॉन २०१९ चे आयोजन घाटकोपर मध्ये रविवार दि ०७ रोजी  करण्यात आले होते. घाटकोपर...

र. ए. सोसायटीमध्ये सौर उर्जा प्रकल्पाची पायाभरणी

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जिमखाना येथे योगकक्ष व ध्यानधारणा केंद्र इमारतीचे भूमीपूजन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, आयुषमंत्री तथा र. ए. सोसायटीचे अध्यक्ष खासदार श्रीपाद नाईक यांनी केले. त्यानंतर कै. पार्वतीबाई शंकर केळकर...

2030 च्या शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी भारताचा समग्र दृष्टिकोन

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारमन यांनी आज संसदेत 2018-19 वर्षासाठी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. शाश्वत विकास, हवामान बदल, संसाधन  दक्षता आणि वायु प्रदूषण संबंधित विविध धोरणे आणि उपाययोजना ...

कोल्हापूरची पंचगंगा नदी महाराष्ट्र दिनापर्यंत प्रदूषण मुक्त करा : पर्यावरण मंत्री रामदास कदम

मुंबई : येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत कोल्हापूर इचलकरंजी भागातील पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करावी यासाठी सर्व संबंधित विभागांना पर्यावरण विभागाच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज येथे सांगितले. मंत्रालय येथे यासंदर्भात...

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं; आतापर्यंत 24 जण बेपत्ता, धरणाला लागली होती गळती

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फुटलं. यामध्ये तिवरे भेंदवाडीतील 12 ते 15 घरं पाण्यात वाहून गेली. या दुर्घटनेत 24  जण बेपत्ता आहेत. त्यातील काही मृतदेह सापडले आहेत. धरणाला गळती लागली होती, ग्रामस्थांनी...

रत्नागिरी जिल्हा विधी न्याय प्राधिकरण, वनविभाग व जिल्हा प्रशासनाने केले वृक्षारोपण

रत्नागिरी : जिल्हा विधी व न्याय प्राधिकरण रत्नागिरी, सामाजिक वनीकरण विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये आज वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.  यावेळी जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश आर.एस.जोशी व...

मुंबईतील पाऊस आणि पूरविषयक सूचना प्राप्त करण्यासाठी स्कायमेटचे हवामान अॅप करा डाउनलोड 

मुंबई : हवामान आणि शेतीविषयक माहिती देण्यार्‍या स्कायमेट य़ा भारतातील अग्रगण्य कंपनीने मोबाइलकरीता असणार्‍या अॅपची नवीन आणि अद्ययावत आवृत्ती प्रकाशित केली आहे. यामुळे मुंबईतील नागरिक तसेच प्रवाशी यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजाचे नियोजन करणे सोपे...

महिंद्रा लॉजिस्टिक्सतर्फे टेंभा गावातील सहा खेड्यांसाठी फायदेशीर पाणी पुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन

मुंबई : भारतातील सर्वात मोठी थ्रीपीएल सोल्यूशन पुरवठादार असलेल्या महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. (एमएलएल) कंपनीने महाराष्ट्राच्या शहापूर तालुक्यातील टेंभा पंचायतीअंतर्गत येणाऱ्या सहा खेड्यांसाठी पाणी प्रकल्प स्थापन केला आहे. शुद्ध पाण्याचा हा प्रकल्प या प्रदेशातील सर्वात...

पंतप्रधानांची ’जल की बात’; पाणी संकटावर मात करण्यासाठी एकत्र येण्याचे केले आवाहन, सूचविले खास उपाय

नवी दिल्ली : आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाणी संकटावर मात करण्यासाठी देशवासीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले आणि जलसंकटावर मात करण्यासाठी उपायही सूचविले. पंतप्रधान म्हणाले, नरेंद्रमोदी ॲप आणि ‘मायगव्ह’ यांच्यावर तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रिया वाचत होतो, त्यावेळी...

हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी राज्यात वृक्षारोपण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी वन विभाग गेल्या पाच वर्षांपासून चांगले काम करत असून, हरित महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी राज्यातील जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन...