आपले पर्यावरण - आपले भविष्य
तलावातील जलपर्णी काढण्याकामी तात्काळ ५ संयंत्रे, अधिक मनुष्यबळाचा वापर करावा निविदा कार्यवाही अधिक वेगाने करण्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांचे निर्देश पवई तलावाच्या पर्यावरणीय व जैव विविधता संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने...
मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) – कांजुरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊड बंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या आदेशाचे पालन करण्यात यावे म्हणुन प्रशासनावर दबाव आणण्यासाठी विक्रोळी रेल्वे स्थानकाबाहेर एक दिवसाचे साखळी उपोषण करण्यात...
• दररोज १० दशलक्ष टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याची क्षमता क्षेपणभूमीपर्यंत वाहून नेला जाणारा कचरा कमी करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अंधेरी येथे सुका कचरा वर्गीकरण आणि प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात आले आहे....
मुंबई, दि.८ : राज्यातील जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि शेतीला पोषण देणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतला ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात विकासाचे नवे पर्व घडवते आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे धरणांत साचलेल्या...
देवनार डम्पिंगवरही कायम स्वरुपी तोडगा काढावा. मुंबई, दि. ३ (प्रतिनिधी) – कांजुरमार्ग डम्पिंगची जागा तीन महिन्यात खाली करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत स्थानिक नागरिकांनी केले आहे. ईशान्य मुंबई महाविकास...
जागतिक वसुंधरा दिनी ‘पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा’ अभियानाचा मुंबईत थाटात शुभारंभ प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेण्याचे केले आवाहन राज्यभरात राबवली जातेयं अभिनव संकल्पना मुंबई, दि. 22 : पर्यावरण संवर्धनाचा ध्यास सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल. वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वानी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानिमित त्यांनी व्हिडिओतून संवाद साधला आहे. ते म्हणाले की, पर्यावरण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग ‘जागतिक वसुंधरा दिनापासून’...
मुंबई : वातावरणातील गंभीर बदल आपण सर्वजण मागील काही वर्षात अनुभवत आहोत. वैश्विक पातळीवर या बदलांना अटकाव करण्यासाठी आपली पृथ्वी म्हणजे वसुंधरा वाचवण्यासाठी पर्यावरण संवर्धन व रक्षणाकरिता आपण सर्वांनी मिळून सामुदायिक संकल्प व प्रयत्न...
अभियानात शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह स्वयंसेवी संस्थांचाही (NGO) सहभाग* मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील वृक्षांच्या संवर्धनासाठी महानगरपालिकेचे ‘वृक्ष संजीवनी अभियान २.०’ सुरू झाले आहे. मुंबईतील वृक्षांना नवसंजीवनी देण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. झाडांवर खोचलेले...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईकरांसाठी महत्त्वाचा निर्णय मुंबई, दि.17 :- मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गारगाई धरणाच्या कामासाठी आवश्यक वन्यजीव व पर्यावरण विषयक बाबींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या...