आपले पर्यावरण - आपले भविष्य
मुंबई, दि.८ : राज्यातील जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि शेतीला पोषण देणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतला ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात विकासाचे नवे पर्व घडवते आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे धरणांत साचलेल्या...
देवनार डम्पिंगवरही कायम स्वरुपी तोडगा काढावा. मुंबई, दि. ३ (प्रतिनिधी) – कांजुरमार्ग डम्पिंगची जागा तीन महिन्यात खाली करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत स्थानिक नागरिकांनी केले आहे. ईशान्य मुंबई महाविकास...
जागतिक वसुंधरा दिनी ‘पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा’ अभियानाचा मुंबईत थाटात शुभारंभ प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेण्याचे केले आवाहन राज्यभरात राबवली जातेयं अभिनव संकल्पना मुंबई, दि. 22 : पर्यावरण संवर्धनाचा ध्यास सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल. वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वानी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानिमित त्यांनी व्हिडिओतून संवाद साधला आहे. ते म्हणाले की, पर्यावरण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग ‘जागतिक वसुंधरा दिनापासून’...
मुंबई : वातावरणातील गंभीर बदल आपण सर्वजण मागील काही वर्षात अनुभवत आहोत. वैश्विक पातळीवर या बदलांना अटकाव करण्यासाठी आपली पृथ्वी म्हणजे वसुंधरा वाचवण्यासाठी पर्यावरण संवर्धन व रक्षणाकरिता आपण सर्वांनी मिळून सामुदायिक संकल्प व प्रयत्न...
अभियानात शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह स्वयंसेवी संस्थांचाही (NGO) सहभाग* मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील वृक्षांच्या संवर्धनासाठी महानगरपालिकेचे ‘वृक्ष संजीवनी अभियान २.०’ सुरू झाले आहे. मुंबईतील वृक्षांना नवसंजीवनी देण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. झाडांवर खोचलेले...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईकरांसाठी महत्त्वाचा निर्णय मुंबई, दि.17 :- मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गारगाई धरणाच्या कामासाठी आवश्यक वन्यजीव व पर्यावरण विषयक बाबींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या...
मुंबई, दि १५ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी कुरकुंभ (ता. दौंड जि. पुणे) येथील औद्योगिक क्षेत्रात संयुक्तीकरित्या मोहिम राबवून कारखान्याद्वारे होणाऱ्या प्रदूषणाचे नमुने घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. या मोहिमेमध्ये...
मुंबई, दि. 15 : राज्यातील हिवताप विभागाचा आकृतीबंध हा लोकसंख्येच्या प्रमाणानुसार करण्यात यावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. निर्मल भवन येथे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत...
मुंबई महानगरातील झाडांना नवसंजीवनी देण्यासाठी दिनांक १५ एप्रिल २०२५ पासून विशेष उपक्रम मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील वृक्षांच्या संवर्धनासाठी महानगरपालिकेने दिनांक १५ एप्रिल ते दिनांक ३० एप्रिल २०२५ या कालावधीत ‘वृक्ष संजीवनी अभियान २.०’ हाती...