Author: environmental news
मुंबई : राज्यातील नद्यांची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी ईशा फाऊंडेशनच्या सहकार्याने नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत नदीच्या दोन्ही किनाऱ्यांपासून १ कि.मी. अंतरावर वन, शासकीय व खाजगी जमिनीवर वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे....
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे इथं दोन भावांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या भागात बिबट्याने हल्ला केल्याची पाचवी घटना आहे. सोमवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास मावळंगे गावातील विक्रांत...
रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या 70 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे शिरगाव येथील महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए महाविद्यालयाच्या आवारात रोपांची लागवड करण्यात आली. या वेळी 25 नारळ, पोफळीची रोपे लावण्यात आली....
मुंबई : खाडीजवळ वसलेल्या विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे रविवारी कोल्हा शिरला. यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाजवळ विक्रोळी ते मुलुंडपर्यंत रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला संरक्षक जाळ्या बसवाव्यात अशी मागणी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे...
मुंबई : समाज प्रबोधन सेवा संघ आणि गार्डन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यासाठी वॉकथॉन २०१९ चे आयोजन घाटकोपर मध्ये रविवार दि ०७ रोजी करण्यात आले होते. घाटकोपर...
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जिमखाना येथे योगकक्ष व ध्यानधारणा केंद्र इमारतीचे भूमीपूजन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, आयुषमंत्री तथा र. ए. सोसायटीचे अध्यक्ष खासदार श्रीपाद नाईक यांनी केले. त्यानंतर कै. पार्वतीबाई शंकर केळकर...
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारमन यांनी आज संसदेत 2018-19 वर्षासाठी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. शाश्वत विकास, हवामान बदल, संसाधन दक्षता आणि वायु प्रदूषण संबंधित विविध धोरणे आणि उपाययोजना ...
मुंबई : येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत कोल्हापूर इचलकरंजी भागातील पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करावी यासाठी सर्व संबंधित विभागांना पर्यावरण विभागाच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज येथे सांगितले. मंत्रालय येथे यासंदर्भात...
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फुटलं. यामध्ये तिवरे भेंदवाडीतील 12 ते 15 घरं पाण्यात वाहून गेली. या दुर्घटनेत 24 जण बेपत्ता आहेत. त्यातील काही मृतदेह सापडले आहेत. धरणाला गळती लागली होती, ग्रामस्थांनी...
रत्नागिरी : जिल्हा विधी व न्याय प्राधिकरण रत्नागिरी, सामाजिक वनीकरण विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये आज वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश आर.एस.जोशी व...