Author: environmental news
मुंबई : निश्चय नैसर्गिक रंगाच्या होळीचा…!संकल्प वसुंधरेच्या रक्षणाचा…! असे म्हणत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.होळी व धुलीवंदनानिमित्त सर्वांनी पर्यावरण पूरक होळी साजरी करावी या उपक्रमाच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र...
मुंबई, दि. १२ : राज्यातील महानगरपालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती गठीत केली जाणार आहे. वसई-विरार महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने अधिवेशन संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत समिती स्थापन केली जाईल, अशी माहिती मंत्री उदय...
मुंबई, दि. १२ : नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात गंगापूर येथे महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्यावतीने कोळसा साठवणूक व रेल्वे वाहतूक केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. या ठिकाणी कुठलेही उत्पादन होणार नसून केवळ...
रायगड जिमाका दि.12:-कोकणामध्ये होळी या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या काळात होळीसाठी वृक्ष तोड न करता केरकचरा, सुका पाळापोचाळा जाळून होळी साजरी करावी. कोणतीही वृक्षतोड करु नये तसेच कोणत्याही प्रकारे वन्यप्राण्याची शिकार करु...
New Delhi : भारताला वन्यजीव विविधता आणि वन्यजीवांचे संरक्षण सिद्धता करणारी संस्कृती लाभली आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ” प्राण्यांचे संरक्षण करण्यात आणि शाश्वत ग्रहासाठी योगदान देण्यात आम्ही कायमच आघाडीवर राहू”,...
मुंबई : द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) द्वारे आयोजित वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट (डब्ल्यूएसडीएस) २०२५ च्या २४व्या पर्वाची तीन दिवसांच्या माहितीपूर्ण वादविवाद, धोरणात्मक धोरण संवाद आणि धाडसी जागतिक कटिबद्धतेनंतर सांगता झाली, ज्यामध्ये शाश्वतता आणि...
म्हाळगी प्रबोधिनीत इसरोसोबत झालेल्या परिषदेत शेती, प्रशासन, पायाभूत सुविधांवर झाली चर्चा मुंबई : एकविसाव्या शतकात शाश्वत प्रगतीमध्ये तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. तसेच, विकासाची फळे सामान्य माणसापर्यंत पोहोचावित यासाठी सुशासन आवश्यक आहे. म्हणूनच भूस्थानिक...
उष्मलाटेचा अद्याप जागतिक स्तरावर नेमकी अशी व्याख्या केली नसली तरी, सर्वसाधारणपणे एखादया भागात / क्षेत्रात उच्च तापमानामध्ये आकस्मिकरित्या ४.५ अंश सेल्सीअस पेक्षा वाढ होणे यास उष्मलाट म्हणतात. व ६.४ अंश सेल्सीअस पेक्षा तापमानात जास्त...
नवी दिल्ली, 04 मार्च 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील जामनगर इथे वनतारा या अनोख्या वन्यजीव संवर्धन, सुटका व पुनर्वसन उपक्रमाचे उद्घाटन केले.अनंत अंबानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची या करुणापूर्ण प्रयत्नांबद्दल प्रशंसा करुन...
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर व कटरचा समावेश मुंबई, दि. 27 : राज्य शासनाने आपल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटरचा समावेश महाराष्ट्र इलेक्ट्रिक...