Category: नवीन उपक्रम

कांदिवलीमधील अरविंदो सोसायटीचे खत प्रकल्पात आदर्शव्रत कार्य

मुंबई, (अनिल चासकर) : चारकोप व गोराई परिसरात अरविंदो ही ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण करणारी पहिलीच सोसायटी ठरली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन प्रभाग क्रमांक-18 च्या शिवसेनेच्या नगरसेविका  संध्या विपुल दोशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या...

गोदरेज अॅग्रोव्हेटचा सोफिया कॉलेजमध्ये सौरऊर्जा प्रकल्प

मुंबई : गोदरेज अॅग्रोव्हेटने मुंबईतील सोफिया कॉलेज फॉर विमेनच्या छतावर 64.02 किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प नुकताच कार्यान्वित केला आहे. या सौरऊर्जा प्रकल्पामुळे सोफिया कॉलेजला 75 टन कार्बनडाय ऑक्साइड इतका ग्रीनहाउस गॅस कमी करतायेणार आहे व...

“परिवेष” या पर्यावरणीय एकल खिडकी केंद्राचा प्रारंभ

नवी दिल्ली : जागतिक जैवइंधन दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज “परिवेष” या पर्यावरणीय एकल खिडकी केंद्राचा प्रारंभ केला. “परिवेष” ही एकल खिडकी एकात्मिक पर्यावरण व्यवस्थापन यंत्रणा असून ती https://parivesh.nic.in. वर उपलब्ध आहे....

प्लॅस्टिक उत्पादन कंपन्यांनी विघटनासाठी पुढाकार घ्यावा : उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई : प्लॅस्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी प्लॅस्टिक विघटन आणि त्याचा पुनर्वापर व्हावा यासाठीचे नाविन्यपुर्ण संशोधन करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. ‘द प्लॅस्टिक एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल’ द्वारा आयोजित...

पर्यावरण स्नेही नागरिकांमुळे राज्यात साडेदहा कोटींहून अधिक वृक्षलागवड : मुनगंटीवार

मुंबई : राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प असून आज सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या ऑनलाईन माहितीनुसार राज्यात १० कोटी ८५ लाख ९९ हजार १२२ वृक्षलागवड झाली...

पर्यावरण सरंक्षणासोबत उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची लागवड करा : रविंद्र वायकर

रत्नागिरी, (आरकेजी) : राज्याने या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष निर्धारित केले असून  रत्नागिरी जिल्हयाला  20 लाख 54 हजार  वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. पर्यावरण सरंक्षणासोबत उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची लागवड करा असे...

तेरा कोटी वृक्षारोपण महामोहिमेचा भव्य राज्यस्तरीय शुभारंभ

ठाणे : वृक्षारोपण हा केवळ एक शासकीय कार्यक्रम नाही तर ते एक मोठे आंदोलन झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वन विभागाच्या १३ कोटी वृक्षारोपण महामोहीमेची प्रशंसा केली. भावी पिढीसमोर जल, जंगल,...

प्लास्टिक बंदीसाठी डोंबिवलीत पोळी-भाजी केंद्रांचे आवाहन

डोंबिवली, (प्रशांत जोशी) : महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतर मोठे व्यापारी, दुकानदार आणि सर्व सामान्य नागरिकांनी स्वागत केले. शहरात सुमारे 100 पेक्षा जास्त भाजी पोळी केंद्रे असून लाखो नागरिक त्या केंद्रातून दरोरोज पोळीभाजी घेत...

पाणी साठविण्याकरिता`जलवर्धिनी`चे जलसंवर्धनाचे आवाहन

रत्नागिरी – कोकणात प्रचंड प्रमाणात पाऊस पडूनही अनेक भागात उन्हाळ्यात शेतीसाठी आणि पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहत नाही. पावसाचे पाणी साठविणे हा त्यावरचा उपाय आहे. कमी खर्चात पाणी साठविण्याचे अनेक नमुने जलवर्धिनी प्रतिष्ठानने विकसित केले...

रिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज

– भारतीय हवामानाशी अनुरुप  उपाय देणारे देशातील पहिलेच संशोधन केंद्र नवी दिल्ली : देशातील रिअल इस्टेट क्षेत्र उर्जा-कार्यक्षम असावे, यासाठी महिंद्र लाईफस्पेस डेव्हलपर्स लि. (एमएलडीएल) आणि द एनर्जी अॅन्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) यांनी नुकतेच ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ हे संशोधन केंद्र स्थापन...