परतीच्या प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना वन विभागाने वाटली एक लाखांहून अधिक प्रसादरोपे
मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात जमलेल्या वारकऱ्यांना त्यांच्या परतीच्या प्रवासाच्यावेळी वन विभागाने १ लाखाहून अधिक “प्रसाद रोपे” वाटल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्यात सध्या ३३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प सुरु आहे....