पंतप्रधानांची ’जल की बात’; पाणी संकटावर मात करण्यासाठी एकत्र येण्याचे केले आवाहन, सूचविले खास उपाय
नवी दिल्ली : आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाणी संकटावर मात करण्यासाठी देशवासीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले आणि जलसंकटावर मात करण्यासाठी उपायही सूचविले. पंतप्रधान म्हणाले, नरेंद्रमोदी ॲप आणि ‘मायगव्ह’ यांच्यावर तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रिया वाचत होतो, त्यावेळी...