Category: विशेष वृत्त

आर्यभट्ट खगोलशास्त्र संशोधन संस्था करणार आगामी सूर्यग्रहणाचे समाज माध्यमांवर थेट प्रसारण

नवी दिल्ली, 19 जून :  या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 21 जून 2020 रोजी सकाळी 10:25 पासून भारताच्या उत्तरेकडील भागातून पाहता येईल. या संदर्भात, नैनितालच्या आर्यभट्ट खगोलशास्त्र संशोधन संस्थेने (एआरआयईएस), तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) या सरकारच्या स्वायत्त संस्थेने 19 जून 2020 रोजी दुपारी 03:30 वाजता आर्यभट्ट संशोधन...

महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून २५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प : ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

राज्याची भविष्यातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रकल्प मुंबई, 18 जून : राज्याच्या भविष्यातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून 2500 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या...

21 जून 2020 रोजी दिसणार कंकणाकृती सूर्यग्रहण

नवी दिल्ली : 21 जून 2020 रोजी (31 ज्येष्ठ, 1942 शक संवत) कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. भारताच्या उत्तर भागात काही ठिकाणी (राजस्थान, हरयाणा आणि उत्तराखंड मध्ये काही भागात) सकाळी कंकणाकृती ग्रहण दिसेल तर देशात इतर ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण पाहता येईल....

पाळंदे समुद्रकिनारी मृत डॉल्फिन आढळला

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनारी मृत डॉल्फिन मासा आढळला. वनविभागाला याची माहिती मिळताच माशाची रविवारी विल्हेवाट लावण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले. समुद्रकिनार्‍यावर मोठा खड्डा खणण्यात आला आणि  माशाची विल्हेवाट लावली. डॉल्फिनचे वजन...

‘अर्थ डे’निमित्त होणा-या ऑनलाइन कॉन्सर्टमध्ये ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांचा सहभाग

मुंबई : जागतिक अर्थ डेनिमित्त मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिकांसाठीची सोशल आणि प्रोफेशनल नेटवर्किंग साइट असलेल्या वनपेज स्पॉटलाइटने २२ एप्रिल रोजी ६० मिनिटांची ऑनलाइन कॉन्सर्ट आयोजित केली आहे. यात ५ ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांसह ६ देशांतील ४० संगीतकारांचा...

चित्रातून मांडली वस्तुस्थिती; माणसांच्या घराला ‘लॉक’ तर प्राणी रस्त्यावर ‘डाऊन’

मुंबई : लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे. अत्यावश्यक सेवा वगळता वाहनांची ये-जा नसल्याने प्रदूषणही कमी होत आहे. हवेची गुणवत्ता सुधारत आहे. कोरोनाच्या भितीमुळे नागरिक घरात बसून आहेत. तर, प्राणी-पक्षी रस्त्यावर मुक्तपणे संचार करत आहेत. याबाबतच्या...

तेलाच्या किंमतीतील घसरणीचा भारतीय अर्थव्यवस्थेला होईल फायदा?

मुंबई : गेल्या काही काळापासून तेल बाजारात अतिरिक्त पुरवठा होत आहे. सौदीची अरामको कंपनीने दिवसाला दोन दशलक्ष बॅरलने उत्पादन वाढविले आहे. तर रशियाच्या पीजेएससी कंपनीनेही १ एप्रिलपासून दिवसाला ३ लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची योजना...

दिल्ली सायकल वॉक प्रकल्पाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमीपूजन; नवी दिल्लीतले वायु प्रदुषण 20 टक्के कमी होईल

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अ मित शहा यांनी आज नवी दिल्लीत तुघलकाबाद इथे दिल्ली सायकल वॉकचे भूमीपूजन केले. या प्रस्तावित सायकल वॉकमुळे नवी दिल्लीतले वायु प्रदुषण 20 टक्के कमी होईल, असे गृहमंत्री म्हणाले....

पर्यावरण रक्षण, प्रदूषण नियंत्रणासाठी सांघिक भावनेने सहभागी होण्याची गरज : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : पर्यावरण रक्षण व प्रदूषण नियंत्रणात अधिक गतीमानता येण्यासाठी सर्वांनी सां‍घिक भावनेने काम करणे व सहभागी होणे ही महत्वाची गरज आहे. त्या दृष्टीने विभागाने प्रयत्न करावेत अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी...

देशातल्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वन आणि वृक्ष आच्छादित क्षेत्राची 24.56 टक्क्यांपर्यंत वाढ

नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ या द्वैवार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. हा अहवाल भारतीय वन सर्वेक्षणाने...