आपले पर्यावरण - आपले भविष्य

आरे वाचविण्यासाठी नागरिक एकवटले; आंदोलनात आदिवासीही सहभागी, सुप्रिया सुळे यांची उपस्थिती

मुंबई, (निसार अली) : आरे मधील प्रस्तावित वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आज आरे वसाहतीत हजारो पर्यावरणप्रेमी नागरिकांनी तीव्र निदर्शने केली. राष्ट्र सेवा दल, आम आदमी पार्टी, डीवायएफआयनेही या आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग नोंंदवला. स्थानिक आदिवासी...

जैवविविधतेने संपन्न अशा वाढवण येथे पुन्हा बंदर बनवण्याचा घाट सुरु : सांगताहेत प्रा. भूषण भोईर

जैवविविधतेने संपन्न अशा वाढवण येथे पुन्हा बंदर बनवण्याचा घाट सुरु झाला. याबाबत पर्यावरणतज्ञ प्रा. भूषण भोईर यांनी प्रस्तुत लेख लिहून, हे बंदर झाल्यास होणारे संभाव्य धोके याबद्दल इशारा दिला आहे. नौकानयन मंत्रालयाने एक महिन्यात...

लॉंग मार्चमध्ये सेव्ह आरेचा आवाज दुमदुमला; चिपको आंदोलनाचा इशारा

मुंबई, (निसार अली) : आरे च्या जंगलातील संभाव्य वृक्ष तोड थांबवा अन्यथा प्रभावी चिपको आंदोलन उभारू, असा इशारा पर्यावरणप्रेमींकडून राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला देण्यात आला. वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात चर्चगेट ते मरीन ड्राइव्ह दरम्यान आज...

मुंबईत उद्या ‘आरे ला कारे’; चर्चगेट ते मरीन ड्राइव्ह लॉंग मार्च

मुंबई, (निसार अली) : मुंबईचे फुफ्फुस असलेले आरे जंगल वाचवण्यासाठी पर्यावरणवादी संस्था आणि नागरिक आक्रमक झाले आहेत. मेट्रोच्या कारशेडसाठी 27OO झाडे कापू नये, यासाठी ते एकवटले आहेत. उद्या सकाळी नऊ वाजता चर्चगेट ते मरीन...

मुंबईच्या पश्चिम उपनगरांना कांदळवनांचे कवच;  ३८ हेक्टर क्षेत्रात कांदळवन उद्यानाची लवकरच निर्मिती

मुंबई : नागरी वस्त्यांचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करणाऱ्या कांदळवनांचे मुंबईच्या पश्चिम उपनगरांना  नैसर्गिक कवच प्राप्त होणार आहे. त्यासाठी ३८ हेक्टर क्षेत्रात दोन कांदळवन उद्यानाची  निर्मिती करण्यात येत आहे. यापैकी गोराई येथे ८ हेक्टर क्षेत्रावर...

असा साजरा केला 100 टक्के पर्यावरणस्नेही गणेशोत्सव : साकारला फळ-भाज्यांतून बाप्पा;  ‘उम्मीद’चा आदर्शव्रत उपक्रम

मुंबई, (निसार अली) :  100 टक्के पर्यावरणस्नेही गणेशोत्सव कसा साजरा करावा, याचा आदर्शच मालवणीतील उम्मीद फाऊंडेशनने सर्वांसमोर आखून दिला आहे. उम्मीदने फळ-भाज्या यांचा वापर करत मनमोहक बाप्पा साकारत गणेशोत्सव साजरा केला. उम्मीद फाऊंडेशन वर्षभर...

शून्य कचरासाठी वेस्ट कन्व्हर्टर मशीन तयार करणारा उद्योजक

अंबरनाथ । कचऱ्याची तीव्र समस्या मोठ्या शहरांना भेडसावत आहे. शून्य कचरा मोहीमही राबविण्यात येत आहे. जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून गृहनिर्माण सोसायट्यांनी खत निर्माण करावे, असा प्रयत्न महापालिका करत आहेत. यासाठी अंबरनाथ येथील अनिकेत गायकवाड...

मूर्ती प्रशिक्षणातून शाडू मातीचा संस्कार रुजविणारे ‘देव’

ठाणे । पर्यावरणस्नेही पिढी निर्माण व्हावी, यासाठी ठाण्यातील देव दाम्पत्य कार्यरत आहेत. त्यासाठीच गणेशोत्सवाच्या आधी ते शाडू मातीने गणेश मूर्ती घडविण्याची कार्यशाळा घेतात. बालवयातच शाडू मातीचे संस्कार रुजल्यास पर्यावरणस्नेही पिढी निर्माण होण्यास मदत होईल...

नदीरक्षक योगेश : कासाडी नदीपात्रातून त्याने काढला 15 गाड्या कचरा, तिवरांचेही करतोय संरक्षण

पनवेल : नदी हा आपल्या जीवनातील मुख्य स्रोतांपैकी एक आहे. पाणी आहे तर जीवन आहे, त्यामुळे नद्या जगवल्या पाहिजेत, या विचाराने झपाटलेल्या योगेश पगडे या 30 वर्षीय तरुणाची ही कहाणी आपल्या सर्वांनाच प्रेरणादायी ठरणारी...

तब्बल 800 पुस्तके, 120 वह्या वापरून साकारला पर्यावरणस्नेही ‘ज्ञानगणेश’; मालाडमध्ये रायपाडाचा राजाचा उपक्रम

मुंबई, (निसार अली) : गणेशोत्सव पर्यावरणस्नेही होऊन समाजात पर्यावरण विषयक जनजागृती व्हावी आणि वाचन संस्कृती वाढावी, यासाठी मालाड पश्चिमेतील रायपाडा मित्र मंडळाने पुढाकार घेतला आहे. तब्बल 800 पुस्तके आणि 120 वह्या यांचा वापर करत...