आपले पर्यावरण - आपले भविष्य

पूर्णत: प्लास्टिक बंदीची शासनाची भूमिका : रामदास कदम

मुंबई : प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करून मोठ्या प्रमाणात प्लास्टीक वापरास बंदी आणण्यात शासनास यश प्राप्त झाले आहे. आजतागायत ११ हजार २०० टन प्लास्टिक कचरा निर्माण व्हायचा तो आता फक्त ६०० टन इतका निर्माण होत...

मेथनॉलचा वापर हरित वायू उत्सर्जन कमी करु शकतो

नवी दिल्ली : एम-15 हे 15 टक्के मेथनॉल आणि 85 टक्के गॅसोलिनचे मिश्रण आहे. बीएस-आयव्ही गाड्यांमध्ये मिश्रित एम-15 इंधनाचा वापर केल्यास हरित वायू उत्सर्जन सुमारे 5 ते 10 टक्क्यांनी कमी होऊन हवेची गुणवत्ता सुधारु...

कॉव्हेस्ट्रोचे पाठबळ असणाऱ्या व APSIT ने तयार केलेल्या सोलार कारने पटकावले विजेतेपद

मुंबई : कॉव्हेस्ट्रो इंडियाने पाठिंबा दिलेल्या व 3 महिलांसह 35 सदस्यांचा समावेश असलेल्या APSIT च्या युवकांच्या टीमने विजेतेपद पटकावले आहे. APSIT मॉडिफाइड ऑटो क्लबच्या टीमने एकत्रितपणे सौरऊर्जेवर चालणारे इलेक्ट्रिक वाहन तयार केले आणि एएमटी...

सवलतीच्या दरात रोपं; सिद्धीविनायक मंदिर परिसरात रोप विक्री स्टॉल

मुंबई : राज्यात जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत लोकसहभागातून ३३ कोटी वृक्षलागवड होणार आहे. अधिकाधिक लोकांनी यात सहभागी होऊन वृक्ष लावावेत यासाठी वन विभागाने १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत नागरिकांना सवलतीच्या...

अनिल चासकर यांची कचऱ्याच्या समस्येवर मात; तीन टाकी खत प्रकल्पासह केली वृक्षांची लागवड

मुंबई : कांदिवली महावीर नगर परिवर्तन सोसायटीमध्ये राहत असलेले सामाजिक कार्यकर्ते अनिल बबन चासकर यांनी कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी सोसायटीच्या बाजूला तीन टाकी खत प्रकल्प तयार केला आहे. त्यांची पत्नी सुनिता आणि मुली तेजश्री...

कोयना परिसरात भूकंपाचे धक्के : केंद्रबिंदू देवरुखजवळ

रत्नागिरी: कोयना धरण परिसरात आज सकाळी 07.47 वाजता 4.8 (रिश्टर) व  8.27 वाजता (3 रिश्टरस्केल) असे दोन भूंकपाचे धक्के जाणवले. सातारा जिल्हयातील पाटण तालुक्याला बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांचा केंद्र बिंदू रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर तालुक्यातील...

तारापूर औद्योगिक परिसरातील वायु प्रदूषणात घट : रामदास कदम

मुंबई : पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रात आणि परिसरात मोठ्याप्रमाणात असलेल्या कारखाने आणि प्रकल्पांमुळे या भागात प्रदूषणाची समस्या वाढली असली तरी सन 2010 च्या तुलनेत वायु प्रदुषणाच्या गुणांकात घट झाली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी करण्यात आलेल्या...

वन महोत्सवात सवलतीच्या दराने रोपे : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : राज्यात दि. १५ जून ते ३० सप्टेंबर या वनमहोत्सवाच्या काळात वृक्षप्रेमींना वृक्ष लागवडीसाठी सवलतीच्या दराने रोपे उपलब्ध करून देण्याचा निर्णय वन विभागाने घेतला असल्याची माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ते...

वाळवंटीकरणाला रोखण्यासाठीच्या उपाययोजना करून भारत जगासमोर आदर्श उदाहरण निर्माण करेल-केंद्रीय पर्यावरण मंत्री

नवी दिल्ली : वाळवंटीकरणाचा मुकाबला करण्यासाठी त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करुन भारत जगासमोर आदर्श उदाहरण निर्माण करेल, असा विश्वास केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. पर्यावरणसंबंधिच्या भारताच्या उपाययोजना कुठल्याही जागतिक दबावामुळे नसून देशाच्या शाश्वत...

शासकीय कार्यालयांसाठी सौर ऊर्जेचा वापर करणार : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : वीज बचतीसाठी सौर ऊर्जा महत्वाचा पर्याय असून भविष्यात महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले. ते हॉटेल ट्रायडंट येथे आज स्कोपिंग मिशन फॉर...