आपले पर्यावरण - आपले भविष्य
ठाणे : वृक्षारोपण हा केवळ एक शासकीय कार्यक्रम नाही तर ते एक मोठे आंदोलन झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वन विभागाच्या १३ कोटी वृक्षारोपण महामोहीमेची प्रशंसा केली. भावी पिढीसमोर जल, जंगल,...
मुंबई : राज्यातील महत्त्वपूर्ण अशा कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिनी नद्या व महानदी खोऱ्यांच्या एकात्मिक राज्य जल आराखड्यास नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य जल परिषदेच्या पाचव्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील सहाही...
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतर मोठे व्यापारी, दुकानदार आणि सर्व सामान्य नागरिकांनी स्वागत केले. शहरात सुमारे 100 पेक्षा जास्त भाजी पोळी केंद्रे असून लाखो नागरिक त्या केंद्रातून दरोरोज पोळीभाजी घेत...
नवी दिल्ली : व्यसनमुक्तीचा संकल्प करणारा प्रत्येक भारतीय हा राष्ट्रनिर्माता असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी नुकतेच केले. येथील विज्ञान भवनात ‘जागतिक मादक पदार्थ दुरूपयोग आणि अवैध व्यापार विरोधी दिवसा’ निमित्त केंद्रीय सामाजिक...
रत्नागिरी, (आरकेजी) : गुहागर समुद्र किनारी जाळ्यात अडकलेल्या 4 कासवांना तेथील स्थानिक तरूणांनी जीवदान दिले. चारही कासवं नुकतीच किना-यावर जाळ्यात अडकली. सकाळी समुद्र किना-यावर फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या प्रसाद कचरेकर, चिन्मय कचरेकर, अलकेश भोसले, दीप...
मुंबई आपल्याला रोजगार देतेच देते, कधी उपाशी ठेवत नाही. पण तिची अजून एक ओळख म्हणजे तीच्या जमिनीतून मीठ उगवते. या मिठाला जागूनच आपण मुंबईशी कायम इमान राखून तिचे पर्यावरण रक्षण केलेच पाहिजे. ^^^^^^^^^^ मुंबईत...
रत्नागिरी – कोकणात प्रचंड प्रमाणात पाऊस पडूनही अनेक भागात उन्हाळ्यात शेतीसाठी आणि पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहत नाही. पावसाचे पाणी साठविणे हा त्यावरचा उपाय आहे. कमी खर्चात पाणी साठविण्याचे अनेक नमुने जलवर्धिनी प्रतिष्ठानने विकसित केले...
– भारतीय हवामानाशी अनुरुप उपाय देणारे देशातील पहिलेच संशोधन केंद्र नवी दिल्ली : देशातील रिअल इस्टेट क्षेत्र उर्जा-कार्यक्षम असावे, यासाठी महिंद्र लाईफस्पेस डेव्हलपर्स लि. (एमएलडीएल) आणि द एनर्जी अॅन्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) यांनी नुकतेच ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ हे संशोधन केंद्र स्थापन...
रत्नागिरी, प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या जोरदार पावसात पालेगाव येथे चक्रीवादळात शशिकांत बाळकृष्ण दुर्गवले यांच्या घराचे छप्पर उडून गेले. घराच्या भिंतींना तडे गेले असून खांबांना लावलेला जांभा चिरा सुमारे ४० फूट लांब उडाला. घरावर टाकण्यात आलेले...
रत्नागिरी, प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाई ही गंभीर समस्या असून आजपासून रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या उपाय योजनाच्या माध्यमातून सोडवीण्याची गरज आहे,यासाठी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घेणेची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष अँड.दीपक पटवर्धन...