आपले पर्यावरण - आपले भविष्य
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची “ उद्यान राजदूत अर्थात पार्क ॲम्बॅसिडर” म्हणून काम करण्यास अभिनेत्री रविना टंडन यांनी मान्यता दिली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बाबतचा प्रस्ताव टंडन यांना दिला होता. त्याचा...
रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : रत्नागिरीत दुर्मिळ साप आढळून आला आहे. झीलन असं या सापाचं नाव आहे. निमविषारी या प्रकारात हा साप मोडतो. प्रामुख्याने हा साप खाडी पट्ट्यात आढळतो. प्रवीण कदम या सर्पमित्राने हा साप रत्नागिरीतील...
नवी दिल्ली : जागतिक जैवइंधन दिनानिमित्त आज नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शेतकरी, शास्त्रज्ञ, उद्योजक, विद्यार्थी, सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 21 व्या शतकात जैवइंधने...
नवी दिल्ली : जागतिक जैवइंधन दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज “परिवेष” या पर्यावरणीय एकल खिडकी केंद्राचा प्रारंभ केला. “परिवेष” ही एकल खिडकी एकात्मिक पर्यावरण व्यवस्थापन यंत्रणा असून ती https://parivesh.nic.in. वर उपलब्ध आहे....
मुबई : विक्रमी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य वन, वन्यजीव रक्षण आणि पर्यावरण संरक्षणामध्ये भरीव योगदान देत असल्याचे प्रशंसोद्गार अमेरिकेचे भारतातील महावाणिज्य दूत एडगार्ड डी. कगन यांनी काढले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची त्यांनी नुकतीच...
मुंबई : समुद्र चौपाटीच्या किनाऱ्यांवर सध्या पाण्यातून वाहून आलेले जेलिफिश आढळून आले असून त्याचा डंख विषारी असला तरी त्यापासून धोका नाही. मात्र, चौपाटीवर फिरायला गेल्यानंतर शक्यतो समुद्राच्या पाण्यात उतरू नये, असे आवाहन मत्स्य व्यवसाय आयुक्त अरुण विधळे...
मुंबई : प्लॅस्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी प्लॅस्टिक विघटन आणि त्याचा पुनर्वापर व्हावा यासाठीचे नाविन्यपुर्ण संशोधन करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. ‘द प्लॅस्टिक एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल’ द्वारा आयोजित...
मुंबई : राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प असून आज सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या ऑनलाईन माहितीनुसार राज्यात १० कोटी ८५ लाख ९९ हजार १२२ वृक्षलागवड झाली...
रत्नागिरी, (आरकेजी) : मानवी वस्तीत घुसू पाहणार्या साडेसात फ़ुट मगरीला स्थानिक तरुणांनी पकडले आणि वनविभागाच्या ताब्यात दिले. गुहागर शहरातील वरचापाट भंडारवाडा परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर ही मगरीला आली होती. समुद्रावर फेरफटका मारत असताना आरेगावातील अनिकेत भोसले,...
रत्नागिरी, (आरकेजी) : गुहागरच्या समुद्रकिनारी जाळ्यात अडकलेल्या दोन ऑलिव्ह रिडले कासवांना स्थानिक तरूणांनी जीवदान दिले. किना-यावर सकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या वरचापाट येथील काही तरूणांना जाळ्यात काहीतरी अडकल्याचं दिसले. त्यांनी ते जाळं समुद्रातून किनाऱ्यावर खेचत...