मासेमारी हंगाम संपुष्टात, नौका किना-यावर बंदी कालावधी ६१ दिवसाचा, मत्स्य विभाग अलर्ट
रत्नागिरी, प्रतिनिधी : किनारपट्टी भागात १ जूनपासून मासेमारी बंदी लागु करण्यात आली आहे. पुढील दोन महिने मासेमारी व्यवसाय बंद राहणार आहे. केंद्र शासनाच्या निर्णयाला जिल्ह्यातील मच्छिमारांनी प्रतिसाद दिला असून शंभर टक्के मच्छिमारांनी मासेमारी बंद ठेवत आपल्या नौका किना-यावर ओढल्या आहेत....





