आपले पर्यावरण - आपले भविष्य

“परिवेष” या पर्यावरणीय एकल खिडकी केंद्राचा प्रारंभ

नवी दिल्ली : जागतिक जैवइंधन दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज “परिवेष” या पर्यावरणीय एकल खिडकी केंद्राचा प्रारंभ केला. “परिवेष” ही एकल खिडकी एकात्मिक पर्यावरण व्यवस्थापन यंत्रणा असून ती https://parivesh.nic.in. वर उपलब्ध आहे....

पर्यावरण रक्षणात महाराष्ट्राचे भरीव योगदान : एडगार्ड डी. कगन

मुबई ‍: विक्रमी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य वन, वन्यजीव रक्षण आणि पर्यावरण संरक्षणामध्ये भरीव योगदान देत असल्याचे प्रशंसोद्गार अमेरिकेचे भारतातील महावाणिज्य दूत एडगार्ड डी. कगन यांनी काढले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची त्यांनी नुकतीच...

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर जेलिफिश; समुद्राच्या पाण्यात जाणे टाळा

मुंबई : समुद्र चौपाटीच्या किनाऱ्यांवर सध्या पाण्यातून वाहून आलेले जेलिफिश आढळून आले असून त्याचा डंख विषारी असला तरी त्यापासून धोका नाही. मात्र, चौपाटीवर फिरायला गेल्यानंतर शक्यतो समुद्राच्या पाण्यात उतरू नये, असे आवाहन मत्स्य व्यवसाय आयुक्त अरुण विधळे...

प्लॅस्टिक उत्पादन कंपन्यांनी विघटनासाठी पुढाकार घ्यावा : उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई : प्लॅस्टिक निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी प्लॅस्टिक विघटन आणि त्याचा पुनर्वापर व्हावा यासाठीचे नाविन्यपुर्ण संशोधन करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. ‘द प्लॅस्टिक एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल’ द्वारा आयोजित...

पर्यावरण स्नेही नागरिकांमुळे राज्यात साडेदहा कोटींहून अधिक वृक्षलागवड : मुनगंटीवार

मुंबई : राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प असून आज सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या ऑनलाईन माहितीनुसार राज्यात १० कोटी ८५ लाख ९९ हजार १२२ वृक्षलागवड झाली...

साडेसात फूट मगरीला तरुणांनी धाडसाने पकडले; मानवी वस्तीत घुसत होती

रत्नागिरी, (आरकेजी) : मानवी वस्तीत घुसू पाहणार्‍या साडेसात फ़ुट मगरीला स्थानिक तरुणांनी पकडले आणि वनविभागाच्या ताब्यात दिले.  गुहागर शहरातील वरचापाट भंडारवाडा परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर ही मगरीला आली होती. समुद्रावर फेरफटका मारत असताना आरेगावातील अनिकेत भोसले,...

दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांना तरुणांकडून जीवदान

रत्नागिरी, (आरकेजी) :  गुहागरच्या समुद्रकिनारी जाळ्यात अडकलेल्या दोन ऑलिव्ह रिडले कासवांना स्थानिक तरूणांनी जीवदान दिले. किना-यावर सकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या वरचापाट येथील काही तरूणांना जाळ्यात काहीतरी अडकल्याचं दिसले. त्यांनी ते जाळं समुद्रातून किनाऱ्यावर खेचत...

घरात शिरलेल्या बिबट्याचा मृत्यू

रत्नागिरी, (आरकेजी) : घरात शिरलेल्या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले खरे, परंतु काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. तीन ते चार दिवस उपाशी असल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.  गुहागर तालुक्यातील रानवी गावातील...

पर्यावरण रक्षणासाठी सर्वात मोठी हरित सेना महाराष्ट्रात उभी राहणार : मुनगंटीवार

मुंबई : राज्यात वन, वन्यजीव रक्षण आणि संवर्धनाच्या कामात स्वंयसेवकांची एक फौज उभी रहावी, त्यांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे आणि संवर्धनाचे काम व्हावे यासाठी देशातील सर्वात मोठी फौज हरित सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात उभी रहात असल्याचे...

पर्यावरण सरंक्षणासोबत उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची लागवड करा : रविंद्र वायकर

रत्नागिरी, (आरकेजी) : राज्याने या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष निर्धारित केले असून  रत्नागिरी जिल्हयाला  20 लाख 54 हजार  वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. पर्यावरण सरंक्षणासोबत उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची लागवड करा असे...