Category: बातम्या

इलेक्ट्रिक वाहनांसंबंधीचे हे आहेत ५ गैरसमज

पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर पाहता सद्यःस्थितीत पर्यायी इंधनाकडे भारताला झपाट्याने वळावे लागेल असे मत नुकतेच केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी केले. देशात अतिरिक्त वीजनिर्मिती होत असल्याने इलेक्ट्रिक ऊर्जेकडे वळण्याचे...

खंडाळा- लोणावळा रेल्वे पट्ट्यात हरित उर्जा

मुंबई,14 जुलै :  २०३० पर्यंत स्वत: ला कार्बन मुक्त करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या  निश्चयामध्ये हातभार लावण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने पर्यावरण रक्षणासाठी अक्षय ऊर्जेचा वापर तसेच लाखो रुपयांची बचत करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.  लोणावळा...

सूर्यग्रहणाच्या वेळी पाळल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा अवैज्ञानिक : अंनिस

मुंबई. 21 June : आज जे सूर्यग्रहण आहेत ती खगोलशास्त्रीय घटना आहे. त्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता घरातून बाहेर पडले पाहीजे. सूर्यग्रहणाच्या वेळी पाळल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा अवैज्ञानिक आहेत. पृथ्वीच्या मध्ये आज चंद्र आला आहे. त्यामुळे...

21 जून 2020 रोजी दिसणार कंकणाकृती सूर्यग्रहण

नवी दिल्ली : 21 जून 2020 रोजी (31 ज्येष्ठ, 1942 शक संवत) कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. भारताच्या उत्तर भागात काही ठिकाणी (राजस्थान, हरयाणा आणि उत्तराखंड मध्ये काही भागात) सकाळी कंकणाकृती ग्रहण दिसेल तर देशात इतर ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण पाहता येईल....

गोदरेज कन्स्ट्रक्शनचा शास्वत विकास : दोन वर्षांत 10 हजार टन्स काँक्रीट राडारोड्यावर प्रक्रिया; तयार केल्या जात आहेत वीटा आणि पेव्हर्स

मुंबई : गोदरेज अँड बॉयसचा व्यवसाय असलेल्या गोदरेज कन्स्ट्रक्शन कंपनीने स्थानिक सरकारी अधिकारी आणि प्रमुख बांधकाम कंत्राटदारांच्या मदतीने गेल्या दोन वर्षांत 10 हजार टन्स कचऱ्यावर प्रक्रिया केली आहे. मुंबई शहरात तयार होणाऱ्या या कचऱ्यापासून...

आदिवासी पाड्यांत ‘कायदा तुमच्या दारी’; एलएलएम पर्यावरण विभागाच्या विद्यार्थ्यांनी राबविली मोहीम

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या डीएलएलईअंतर्गत एलएलएम पर्यावरण विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांत कायद्याबाबत जनजागृती केली. महिलांना स्व-संरक्षणाचे धडेही देण्यात आले. यावेळी स्टार चॅरिटीज आणि सुयश फाऊंडेशनही सहभागी झाले...

दिल्ली सायकल वॉक प्रकल्पाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमीपूजन; नवी दिल्लीतले वायु प्रदुषण 20 टक्के कमी होईल

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अ मित शहा यांनी आज नवी दिल्लीत तुघलकाबाद इथे दिल्ली सायकल वॉकचे भूमीपूजन केले. या प्रस्तावित सायकल वॉकमुळे नवी दिल्लीतले वायु प्रदुषण 20 टक्के कमी होईल, असे गृहमंत्री म्हणाले....

पर्यावरण रक्षण, प्रदूषण नियंत्रणासाठी सांघिक भावनेने सहभागी होण्याची गरज : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : पर्यावरण रक्षण व प्रदूषण नियंत्रणात अधिक गतीमानता येण्यासाठी सर्वांनी सां‍घिक भावनेने काम करणे व सहभागी होणे ही महत्वाची गरज आहे. त्या दृष्टीने विभागाने प्रयत्न करावेत अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी...

देशातल्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वन आणि वृक्ष आच्छादित क्षेत्राची 24.56 टक्क्यांपर्यंत वाढ

नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ या द्वैवार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. हा अहवाल भारतीय वन सर्वेक्षणाने...

कोळसा मंत्रालयातर्फे शाश्वत विकास कक्ष

नवी दिल्ली : देशात पर्यावरणदृष्ट्या शाश्वत कोळसा खाणींना उत्तेजन देण्यासाठी तसेच खाण बंदी वेळी पर्यावरणसंबंधीच्या चिंता दूर करण्यासाठी कोळसा मंत्रालयाने ‘शाश्वत विकास कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन खाजगी संस्था आता भविष्यातील महत्त्वपूर्ण...