Category: विशेष वृत्त

पर्यावरण व वातावरणीय बदल याबाबतच्या योजनांचा नियोजित आराखडा तयार करा : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

मुंबई : पर्यावरण व वातावरणीय बदल याबाबत राबविण्यात येणाऱ्या योजना, भविष्यातील ध्येय धोरणे, घनकचरा व्यवस्थापन, माझी वसुंधरा अभियान, पाणी, हवा प्रदुषण, नदी व तलाव संवर्धन, पर्यावरण जतन व संवर्धन जनजागृती उपक्रमांविषयी सुनियोजित आराखडा तयार...

परिवर्तन मुंबईचे पुरस्कार जाहीर; पर्यावरणवादी कार्यकर्ते सत्यजित चव्हाण, संदीप परब मानकरी

मुंबई, दि. २४: परळ येथील परिवर्तन मुंबई या संस्थेतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांना दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा झाली असून, यावर्षी कोकणातील प्रदूषणकारी प्रकल्पांच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या सत्यजित चव्हाण तसेच निराधार वृद्ध, मानसिक विकलांग यांना मायेचा...

डोंबिवलीत जागतिक सायकल दिनानिमित्त पर्यावरण संदेश फेरी

डोंबिवली, (प्रशांत जोशी) : शहरातील वाढते प्रदूषण परिणामी आरोग्य आणि पर्यावरण जागृती करण्यासाठी 3 जून जागतिक सायकल दिन म्हणून मिलापनगर, एमआयडीसी निवासी भागात सायकल फेरी रविवारी काढण्यात आली. या फेरीचे आयोजन “एव्हरग्रीन सायकल प्रेमी”...

सरडा किती रंग बदलू शकतात आणि कसे?

मुंबई । सरडा अनेक रंग बदलू शकतो, ते 17 ते 20 पर्यंत रंगांमध्ये बदलू शकतात. ते हे रंग त्वचेतील विशेष पेशींच्या मदतीने करतात ज्यांना क्रोमॅटोफोर्स म्हणतात. क्रोमॅटोफोर्समध्ये रंगद्रव्ये असतात जी त्वचेच्या पृष्ठभागावर पसरू शकतात....

१ ते ३ मार्च दरम्यान ताडोबा महोत्सव : वन्यजीव संरक्षण आणि शाश्वत पर्यटनासाठी विविध समुदाय एकत्र

मुंबई, 26 फेब्रुवारी, :  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना १९५५ साली झाली असून ताडोबा हे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. या ठिकाणी ९३ वाघांचा मुक्त संचार असून आज वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिकांना...

फुल पीक योजनेच्या लाभातून फुलवा फुलशेती

मनोज शिवाजी सानप, जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग कोकण विभाग म्हणजे आंबा, काजू सारख्या फळपिकांचे आगार समजले जाते. त्याचबरोबर आता त्याच्या जोडीला कोकणातील शेतकऱ्यांना फुल पिकांच्या शेतीमध्येही चांगले उत्पन्न मिळवू लागले आहे. कोकणात विशेषतः ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या...

रिफायनरी प्रकल्पामुळे पर्यावरणाचा र्‍हास होणार असेल तर प्रकल्पाला आमचा पूर्ण विरोध राहील- नाना पटोले

राजापूर : जिल्ह्यात गेले काही दिवस गाजत असलेल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत काँग्रेस आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. ‘रिफायनरी प्रकल्पामुळे पर्यावरणाचा र्‍हास होणार असेल तर त्याला आमचा पूर्ण विरोध राहिल. संपूर्ण काँग्रेस पक्ष...

दोडामार्गचा समावेश संवेदनशील क्षेत्रात करण्यासाठी केंद्राकडे आक्षेप नोंदविण्याचे नागरिकांना आवाहन

पर्यावरणप्रेमींच्या कळणे येथील बैठकीत चर्चेअंती निर्णय सिंधुदुर्गनगरी, दि. १७: केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण विभागाने ६ जुलै रोजी जाहीर केलेल्या पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र अधिसुचनेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात वृक्षाच्छादित, जैवविविधतासंपन्न अशा दोडामार्ग तालुक्याचा...

प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी

मुंबई, दि. 26 :- प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदीचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टिक बंदी नियमामध्ये...

येत्या वर्षभरात राज्यातील उर्वरित सर्व कांदळवन क्षेत्र राखीव वनाखाली आणणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण   मुंबई, दि. 26 : महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीच्या दृष्टीने कांदळवनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे राज्यातील जे कांदळवन क्षेत्र अद्याप वन विभागाच्या ताब्यात देण्यात...