अजगराला जिवंत जाळले; सर्पमित्रांकडून निषेध, दोघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी : अजगराला जिवंत जाळण्याची घटना राजापूर तालुक्यात घडली. या प्रकाराचा सर्पमित्रांनी निषेध केला आहे. या प्रकरणी वन विभागाने दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील तळवडे गावच्या कुंभारवाडीतील एका घरात अजगर शिरला. तिथल्या काही लोकांनी अजगराला...





