Category: विशेष वृत्त

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ अवॉर्ड, लोकमतकडून सन्मान; लंडनमध्ये दिमाखदार सोहळा

मुंबई, दि. 19 :  राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना त्यांच्या विभागात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने ‘कोहिनूर ऑफ इंडिया‘ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. लंडन येथे काल एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला....

मच्छीमार बंधू भगिनीसाठी समुद्री शेवाळ पालन कार्यक्रम कोंड करूळ, गुहागर येथे  संपन्न

गुहागर :  रिलायन्स फाऊंडेशन, जलजीविका संस्था व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय,रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने “समुद्री शेवाळ पालन” विषयी मार्गदर्शन कोंड करूळ येथील मच्छिमार बंधू आणि भगिनींसाठी  घेण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये रिलायन्स फाउंडेशन मार्फत देण्यात येणाऱ्या सागरी हवामानाची माहिती,...

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दत्तक घेतला बिबळ्या

केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्यप्राणी दत्तक योजनेतून बिबळ्या दत्तक घेतलाय. Mumbai : मागील 7 वर्षांपासून रामदास आठवले आणि त्यांचा सुपुत्र जित आठवले हे बिबळ्या...

ट्रेडबायनरीने वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत २०,००० रोपे लावली; भारतीय नौदल, ठाणे महानगरपालिका आणि वन विभागाची लाभली साथ

मुंबई, ८ जून २०२५: कार्बन न्यूट्रॅलिटीसाठी भारताच्या कटिबद्धतेला गती देण्याच्या दिशेने धाडसी पाऊल उचलत ट्रेडबायनरी या आघाडीच्या तंत्रज्ञान व सल्लागार कंपनीने मोठ्या वृक्षारोपण मोहिमेचे नेतृत्‍व करत जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. या मोहिमेअंतर्गत एकाच दिवशी...

ई-वेस्टवर स्मार्ट मात : ई-वेस्टच्या व्यवस्थापनासाठी AI चा वापर by orf marathi

संदर लेख orf marathi वर प्रकाशित झाला आहे. ई-वेस्टच्या संकटावर निर्णायक तोडगा काढण्याची हीच योग्य वेळ आहे. AI चा चोख आणि उद्दिष्टपूर्ण वापर, नव्या हितसंबंधी संस्थांमध्ये समन्वय आणि समाजात जनजागृती निर्माण करणाऱ्या प्रभावी मोहिमा...

पर्यावरण संवर्धनाची सुरूवात स्वतःपासून करा : पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन

पर्यावरण परिषदेत तज्ज्ञांचे विचारमंथन मुंबई, दि. ६ : एकल वापरातील प्लास्टिक हा असूर असून त्याला पूर्णतः नष्ट करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माध्यमातून कार्य करत आहोत. या कामात जनतेचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी...

विक्रोळीतील विद्या विकास एज्युकेशन संस्थेच्या आवारात वृक्ष संगोपनाचा स्तुत्य उपक्रम; पर्यावरण रक्षणासाठी संस्थेची भक्कम भूमिका

मुंबई, ५ जून (जागतिक पर्यावरण दिन) — विक्रोळी कन्नमवार नगर येथील विद्या विकास एज्युकेशन संस्था पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत वृक्ष संगोपनाचा उपक्रम राबवत आहे, जो आजच्या काळात अनुकरणीय ठरला आहे. संस्थेच्या...

पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी  : पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी : पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

  सिद्धिविनायक मंदिर परिसरात सिंगल युज प्लास्टिक विरोधात जनजागृती कार्यक्रमातून मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन               मुंबई, दि. 31: देशाचे जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून प्रदूषण कमी करणे, तसेच वन्यजीव आणि...

महाराष्ट्रातील बंदर विकासाच्या ४२ प्रकल्पांना केंद्रीय मान्यता; मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट

उर्वरित १३ प्रकल्पांनाही लवकरात लवकर मंजुरी देण्याचे आश्वासन नवी दिल्ली, दि. २९ : महाराष्ट्रातील बंदर विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या ४२ प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली असून, उर्वरित १३ प्रकल्प तातडीने मंजूर करावेत, अशी मागणी मत्स्यव्यवसाय...

आरएमपी आणि पर्यावरण दक्षता मंडळ आयोजित कार्यशाळा : पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासासाठी भारतीय तत्त्वज्ञानावर चर्चा

मुंबई: २९ मे: गेले शतकभर आधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रचंड वेगाने विकास झाला, पण तो शाश्वत मुल्यांवर आधारित नसल्याने निसर्गाची अपरिमित हानी झाली आहे. हे बदलायचे असल्यास शाश्वत विकासाला पर्याय नाही. यासाठी जगभर अनेक प्रयत्न...