आपले पर्यावरण - आपले भविष्य
नवी दिल्ली : दुचाकी व तीन चाकी वाहने बनवणारी जागतिक पातळीवरील नामांकित कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने टीव्हीएस Apache RTR 200 Fi E100 ही भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल सादर केली आहे. भारताचे रस्ते वाहतूक...
नवी दिल्ली : प्रत्येकाची वैयक्तिक ऑक्सिजन बँक तयार करण्यासाठी आयुष्यात किमान पाच झाडे लावावी व जगवावी असे आवाहन, केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे वृक्षारोपण कार्यक्रमात केले. महाराष्ट्र शासनाच्या ‘वनमहोत्सव...
मुंबई : राज्यात रानमळा वृक्षलागवडीचा पॅटर्न नगर विकास आणि ग्रामविकास विभागामार्फत “वृक्षाची जोपासना हीच निसर्गाची उपासना” या नावाने राबविला जातो. या अंतर्गत मानवी जीवनातील विविध घटना-प्रसंगांच्या आठवणी वृक्ष लावून चिरंतन करण्यात येतात. ३३ कोटी...
मुंबई : राज्यातील वाघ मृत्यू आणि वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना वन विभागाने कराव्यात, असे निर्देश वन राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी दिले. राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात वने विभागाची बैठक...
नवी दिल्ली : तामिळनाडूमधल्या थेनी जिल्ह्यात पोट्टीपुरम इथं भारतीय अति लघूकण वेधशाळा(न्यूट्रिनो ऑब्जर्व्हेटरी) स्थापण्यासाठी सरकारनं मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचा उद्देश 51 हजार टन लोहासाठी उष्णता मापन आणि शोधक यंत्रणा बसवण्याचा आहे. तसेच त्याव्दारे...
मुंबई, (निसार अली) : समुद्रातून वाहून आलेले प्लास्टीक आणि कचरा यामुळे अस्वच्छ झालेल्या मढ समुद्र किनाऱ्यावर 9 जुलै मंगळवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. किनाऱ्यावर प्लास्टिकच्या कचऱ्याचा खच होता. तसेच कचर्यामुळे दुर्गंधी पसरली होती. पर्यटकांनाही...
मुंबई : राज्यातील नद्यांची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी ईशा फाऊंडेशनच्या सहकार्याने नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत नदीच्या दोन्ही किनाऱ्यांपासून १ कि.मी. अंतरावर वन, शासकीय व खाजगी जमिनीवर वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे....
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे इथं दोन भावांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या भागात बिबट्याने हल्ला केल्याची पाचवी घटना आहे. सोमवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास मावळंगे गावातील विक्रांत...
रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या 70 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे शिरगाव येथील महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या बीसीए महाविद्यालयाच्या आवारात रोपांची लागवड करण्यात आली. या वेळी 25 नारळ, पोफळीची रोपे लावण्यात आली....
मुंबई : खाडीजवळ वसलेल्या विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे रविवारी कोल्हा शिरला. यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गाजवळ विक्रोळी ते मुलुंडपर्यंत रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला संरक्षक जाळ्या बसवाव्यात अशी मागणी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे...