आपले पर्यावरण - आपले भविष्य
औरंगाबाद । पृथ्वीची फुफ्फुसं असलेल्या अमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीबाबत देशाची आघाडीची विद्यार्थी संघटना असलेल्या स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडियाने(एसएफआय) चिंता व्यक्त केली आहे. आज एसएफआय आणि लोकपर्यावरण मंचने पैठण गेट येथे निदर्शने करत या आगीकडे...
मुंबई, ( निसार अली) : ‘एक बीज, एक सावली’ या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या वतीने आरे कॉलनीमध्ये युनिट नंबर 17 इथे विविध बियाणांचा वापर करून मातीचे मोदक बनविण्यात आले आहेत. हे मोदक प्रसाद म्हणून भाविकांना देण्यात येणार...
मुंबई । पट्टीचा दुचाकीस्वार असलेला अभिषेक शिगवण लंडनहून पर्यावरणप्रेमी बनून परतला आहे. बाईक चालवणे कमी करून तो विक्रोळीतील रस्त्यांवर इलेक्ट्रिक किक सायकल फिरवत आहे. विक्रोळी कन्नमवार नगरात त्याची ही सायकल चर्चेचा विषय ठरत आहे....
मुंबई : शाश्वत जीवन पद्धतीचा अभ्यास करत असताना, कच-यापासून पर्यावरणपूरक प्रकल्प बनविण्याचा प्रयत्न आपल्या घरापासून करा. तेव्हाच ख-या अर्थाने आपण त्याची अंमलबजावणी करू असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी न्युयॉर्क येथील सिटी विद्यापीठाच्या...
रत्नागिरी : भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या चक्क शौचालयात शिरल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी येथे घडली आहे. आज सकाळी बिबट्याने अशोक तुकाराम कांबळे यांच्या घराजवळील कुत्र्यावर झडप घातली. मात्र हा कुत्रा निसटला आणि पळत थेट...
मुंबई (शांताराम गुडेकर) : खाडी किनार्याचे संरक्षण करण्याच्या हेतूने स्वछता मोहीम यशस्वीपणे मानखुर्द येथील खाडीकिनारी रविवारी राबवण्यात आली. बिच वॉरीयर फाऊंडेशनच्या चिनु काँत्रा यांच्या संकल्पनेतून मानखुर्द विभागातील आगरवाडी गावातील तरूणांनी व स्थानिकांनी पुढाकार घेतला....
मुंबई : दर महिन्यातील सर्व शनिवार – रविवार सहित किमान १० दिवस लोकसहभागातून व मुंबई पोलिसांच्या सहकार्याने महापालिकेव्दारे संयुक्त ‘ कचरामुक्त मुंबई अभियान’ राबविण्यात येणार आहे. या ‘ कचरामुक्त मुंबई अभियान’चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे...
मुंबई : राज्यात २०१४ साली १९० वाघ होते ते वाढून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले असून ही वाढ अंदाजे ६५ टक्के आहे, स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी जे प्रयत्न केले त्याचे हे यश...
मुंबई, (निसार अली): सिमेंट-काँक्रिटचे वेढलेला अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसर विविध प्रकारच्या फळझाडांनी हिरवागार करण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मरोळ येथे महापालिकेच्या मैदानात वृक्षारोपणाचा...
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यात सोमवारी मजगाव येथे जुनाट वटवृक्ष कोसळल्याने सहा घरांचं नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याने मोठा अनर्थ टळला. रत्नागिरी तालुक्याला सोमवार 29 जुलै रोजी या पावसाचा फटका बसला आहे....