आपले पर्यावरण - आपले भविष्य
नवी दिल्ली : जागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी अखिल भारतीय व्याघ्र अनुमान सर्वेक्षणाच्या चौथ्या अंकाचे प्रकाशन केले. या सर्वेक्षणानुसार देशातल्या वाघांची संख्या 2967 पर्यंत पोहोचली...
नवी मुंबई : पर्यावरणाचे संरक्षण करणार्या खारफुटीच्या झाडांमध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने युनायटेड वे, मुंबई या संस्थेने मिशन मॆग्रुव्हज नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. त्यानुसार कांदळवने वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. २६ जुलै ला जागतिक...
पालघर : २६ जुलै हा दिवस जागतिक कांदळवन दिन म्हणून पाळण्यात येतो. या निमित्त विद्यार्थ्यांना कांदळवन किंवा खारफुटीचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्व समजावे, या उद्देशाने पालघरमधील शिरगावात कांदळवन स्वच्छता अभियान राबविण्यात आली. प्राणीशास्त्र विभाग, सोनोपंत दांडेकर...
मुंबई : २६ जुलै हा दिवस जागतिक खारफुटी दिन म्हणून पाळला जातो. खारफुटीचे महत्व लक्षात घेता पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांचे संवर्धन, संरक्षण व्हावे, या उद्द्शाने युनेस्कोने २६ जुलै हा दिवस जागतिक खारफुटी संवर्धन दिन म्हणून...
रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे कोकणात दाणादाण उडवून दिली आहे. काही ठिकाणी जमीन खचतेय तर काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्यात. संगमेश्वर तालुक्यातील कोंड्ये-डावखोल गावावर सध्या निसर्गाचा प्रकोप पहायला मिळत आहे. निसर्गाने रौद्र रूप धारण केलं कि...
मुंबई, (निसार अली) : मुंबईच्या पश्चिमेकडे मालाडजवळ असलेल्या समुद्र किनारपट्टीवरील पर्यावरण धोक्यात आले आहे. प्लास्टीकचा खच आणि डांबरी गोळ्यांनी समुद्राचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. यामुळे समुद्रातील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. याबाबत पत्रकार...
रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदुषण नियमन मंडळ यांची जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापक जिल्हा सल्लागार समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी उप प्रादेशिक अधिकारी इंदिरा गायकवाड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक...
मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात जमलेल्या वारकऱ्यांना त्यांच्या परतीच्या प्रवासाच्यावेळी वन विभागाने १ लाखाहून अधिक “प्रसाद रोपे” वाटल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्यात सध्या ३३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प सुरु आहे....
मुंबई : राज्यात लोकसहभागातून ३३ कोटी वृक्षलागवड सुरु आहे. याअंतर्गत सागरतटीय जिल्ह्यांमध्ये मुंबईच्या कांदळवन कक्षामार्फत ४१ लाख कांदळवन रोपांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुनगंटीवार म्हणाले, बृहन्मुंबई परिसरात कांदळवन...
रत्नागिरी : फासकीत अडकलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला आहे. लांजा तालुक्यातील बेनी गावात एक बिबट्या फासकीत अडकल्याची घटना आज घडली होती. बेनी बौद्धवाडी येथे भर वस्तीत हा बिबट्या फासकीत अडकला होता. वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या...